32 C
Mumbai
Thursday, October 24, 2024

Team News Danka

29589 लेख
0 कमेंट

…तर हिंदू रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही

मालेगावमध्ये झालेली हिंसा हा एक प्रयोग होता. मालेगाव, अमरावती, नांदेडमध्ये हिंदूंची दुकानं जाळण्यात आली, दुकानदारांना मारहाण करण्यात आली. देशात अराजकता निर्माण करून आणि मुस्लिम मतांचं तुष्टीकरण करत ध्रुवीकरण करण्यासाठी...

ठाकरे सरकारचा सोमैय्यांना अडवण्याचा प्रयत्न

त्रिपुरातील कथित घटनेचा निषेध व्यक्त करण्यासाठी मुस्लिम समाजाने काढलेल्या मोर्चात मोठा हिंसाचार पाहायला मिळाला. या हिंसाचारात मोठ्या प्रमाणावर हिंदूंची दुकाने जाळण्यात आली होती. या विरोधात भाजपकडून अमरावती बंदची हाक...

‘अनिल परब हे आडमुठेपणा करत व्हिलन बनत आहेत’

गेल्या काही दिवसांपासून राज्यभर सुरू असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर अजूनही तोडगा निघालेला नाही. एसटी कर्मचारी हे एसटीचे शासनात विलिनीकरण व्हावे यासाठी ठाम असून सरकारने मात्र यावर कठोर कारवाई करत...

…म्हणून मुस्लिम महिलांनी मानले पंतप्रधानांचे आभार!

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी सोमवारी (१५ नोव्हेंबर) राणी कमलपती रेल्वे स्थानकाचे उद्घाटन करण्यासाठी मध्य प्रदेशची राजधानी भोपाळ येथे गेले असताना पंतप्रधानांचे स्वागत करण्यासाठी बुरखा परिधान केलेल्या मुस्लिम महिलांचा मोठा...

आंध्र प्रदेशात भाजपा लवकरच मोठी शक्ती बनेल

आंध्र प्रदेशात 'राजकीय पोकळी' निर्माण झाली आहे. असे निरीक्षण केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सोमवारी राज्य भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना लोकांच्या गरजा आणि तक्रारी जाणून घेऊन ही पोकळी भरून...

काय आहे पूर्वांचल एक्सप्रेसवेचे महत्व?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी IAF C-130 हर्क्युलस विमानातून महामार्ग हवाई पट्टीवर उतरल्यानंतर उत्तर प्रदेशातील ३४१ किमी लांबीच्या पूर्वांचल एक्सप्रेसवेचे (महामार्गाचे) उद्घाटन केले. यामुळे आता दिल्लीपासून बिहार बॉर्डरपर्यंत एक्सप्रेसवेने...

नागपूरनंतर सांगलीतही संचारबंदी लागू

त्रिपुरा येथील कथित घटनेचे पडसाद जिल्ह्यात उमटू नयेत, यासाठी सांगली जिल्हा प्रशासनाने विशेष खबरदारी घेत मंगळवारपासून जिल्ह्यात जमावबंदीचे आदेश लागू केले आहेत. फौजदारी प्रक्रिया संहिता कलम १४४ अन्वये ही...

राज्याला फडणवीसांसारख्या फुलटाईम मुख्यमंत्र्याची गरज

"राज्याला पार्टटाईम मुख्यमंत्र्याची नाही तर देवेंद्र फडणवीसांसारखा फुलटाईम मुख्यमंत्र्याची राज्याला गरज आहे. असं विधान भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस आणि महाराष्ट्र प्रभारी सी.टी.रवी यांनी केलं आहे. उद्धव ठाकरे हे पार्टटाईम मुख्यमंत्री...

‘ज्यांचा नेता १०० कोटींच्या वसुलीत पकडला गेला, त्या पक्षात राहायचे नाही’

राष्ट्रवादीचे विजय शिवणकर यांचा भाजपात प्रवेश ज्या पक्षाचा नेता १०० कोटींच्या वसुलीसाठी पकडला जातो, त्या पक्षात राहायचे नाही, असा निर्णय घेत गोंदियातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष विजय शिवणकर यांनी...

पूजा ददलानीला तिसरे समन्स; त्यानंतर काय?

अभिनेता शाहरुख खानची मॅनेजर पूजा ददलानी हिला मुंबई ड्रग्ज प्रकरणी चौकशीसाठी तिसरे समन्स बजावले जाण्याची शक्यता आहे. यापूर्वीही पूजा ददलानी हिला समन्स बजावण्यात आले होते. मात्र, ती तब्येतीचे कारण...

Team News Danka

29589 लेख
0 कमेंट