28 C
Mumbai
Thursday, October 24, 2024

Team News Danka

29587 लेख
0 कमेंट

अमिताभ बच्चन यांच्या सुरक्षा रक्षकाला दीड कोटी मिळतच नव्हते

बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांचे सुरक्षा रक्षक जितेंद्र शिंदे यांना अमिताभ बच्चन यांच्याकडून वर्षाला अंदाजे दीड कोटी रुपये मिळत असल्याचा आरोप करण्यात आला होता. मात्र, आता या आरोपात...

पुण्यातील १८०० शाळा अंधारात चाचपडत

महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित म्हणजेच महावितरणने (MSEDCL) पुणे जिल्ह्यातील तब्बल १ हजार ८०० शाळांमधील वीजपुरवठा देयक न दिल्यामुळे खंडित केला आहे. पुणे जिल्ह्यातील या शाळांचे तब्बल २.२८ कोटी...

… तर २४ तासात एसटी कर्मचाऱ्यांना कामातून कमी करणार

गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाबाबत आता एसटी महामंडळ कठोर निर्णय घेत असून महामंडळाने कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस काढली आहे. रोजंदारीवर काम करणाऱ्या ३०० ते ३५० कामगारांना...

ठाण्यानंतर भाईंदरमध्ये फेरीवाले आले अंगावर धावून

भाईंदर पूर्व परिसरातील फेरीवाल्यांवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या पथकावर हल्ला झाल्याचे वृत्त ‘टीव्ही ९’ने दिले आहे. भाईंदर पूर्वमधील बी. पी. रोड परिसरात ही घटना घडली आहे. हल्लेखोर फेरीवाल्यांना महाराष्ट्र सुरक्षा...

ऐतिहासिक निर्णय! समलैंगिक सौरभ कृपाल न्यायाधीशपदी

भारतीय न्यायव्यवस्थेत एक ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला असून समलैंगिक ज्येष्ठ वकिल यांना दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायाधीश बनण्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. सुप्रीम कोर्टाच्या कॉलेजियमने प्रथमच एका समलैंगिक ज्येष्ठ वकिल...

मुख्यमंत्र्यांना कुणी मुख्यमंत्री मानत नाही आणि इतर मंत्री मात्र स्वतःला मुख्यमंत्री मानतात!

महाराष्ट्रातील मुख्यमंत्र्यांना कुणी मुख्यमंत्री मानायला तयार नाही. तर इतर जे मंत्री आहेत ते स्वतःला मुख्यमंत्री मानतात. त्यामुळे महाराष्ट्राची विश्वासार्हता धोक्यात आली आहे, अशी खरमरीत टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस...

मुंबई काँग्रेसमध्ये संघर्ष उफाळला; सिद्दीकींचे जगतापांविरोधात पत्र

मुंबई काँग्रेसमध्ये आता अंतर्गत संघर्ष उफाळला आहे. बांद्रा पूर्वचे आमदार झिशान सिद्दीकी आणि मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांच्यात तडा गेला आहे. झिशान सिद्दीकी यांनी काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया...

‘महाविकास आघाडी सरकारविरोधात रस्त्यावर उतरून एल्गार पुकारावाच लागेल’

भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीची आज बैठक पार पडली. त्यावेळी माजी मुख्यमंत्री आणि विधान सभेतील विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकारला धारेवर धरले. ‘महाविकास आघाडी सरकारच्या काळात ज्या प्रकारचा अनाचार,...

…तर हिंदू रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही

मालेगावमध्ये झालेली हिंसा हा एक प्रयोग होता. मालेगाव, अमरावती, नांदेडमध्ये हिंदूंची दुकानं जाळण्यात आली, दुकानदारांना मारहाण करण्यात आली. देशात अराजकता निर्माण करून आणि मुस्लिम मतांचं तुष्टीकरण करत ध्रुवीकरण करण्यासाठी...

ठाकरे सरकारचा सोमैय्यांना अडवण्याचा प्रयत्न

त्रिपुरातील कथित घटनेचा निषेध व्यक्त करण्यासाठी मुस्लिम समाजाने काढलेल्या मोर्चात मोठा हिंसाचार पाहायला मिळाला. या हिंसाचारात मोठ्या प्रमाणावर हिंदूंची दुकाने जाळण्यात आली होती. या विरोधात भाजपकडून अमरावती बंदची हाक...

Team News Danka

29587 लेख
0 कमेंट