28 C
Mumbai
Thursday, October 24, 2024

Team News Danka

29587 लेख
0 कमेंट

‘एसटी कर्मचाऱ्यांनो, तुम्ही एक ऐतिहासिक लढा लढत आहात’

मुंबईतील एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाला भाजप नेते आणि आमदार अतुल भातखळकर यांनी उपस्थित राहून एसटी कर्मचाऱ्यांना पाठिंबा दर्शवला आहे. आपण एक ऐतिहासिक लढा लढत आहात, अशा शब्दात भाजपा नेते आणि...

समीर वानखेडे मुस्लिमच; महापालिकेचा दावा

एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे हे जन्मापासून मुस्लिम असल्याचा दावा महापालिकेने केला असून संबंधित कागदपत्रे न्यायालयात सादर केल्याचे वृत्त ‘टीव्ही ९’ने सूत्रांच्या हवालाने दिले आहे. पालिकेने केलेल्या दाव्यानुसार समीर वानखेडे...

महात्मा गांधींनी कधीही भगतसिंह, नेताजी बोस यांना पाठींबा दिला नाही

बॉलीवूड अभिनेत्री कंगना रानौत हिने काही दिवसांपूर्वीच भारताच्या स्वातंत्र्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यानंतर आता कंगना रानौत हिने महात्मा गांधी यांच्याबाबत वादग्रस्त विधान केले आहे. ती म्हणाली की, महात्मा...

भालचंद्र शिरसाट यांच्या गच्छंतीसाठी पालिकेने केली एक कोटींची उधळपट्टी!

भाजपाचे नामनिर्देशित सदस्य भालचंद्र शिरसाट यांच्या स्थायी समिती सदस्यत्वाच्या विरोधात झालेली उच्च व सर्वोच्च न्यायालयीन लढाई बृहन्मुंबई महानगरपालिका हरली आणि न्यायालयाने त्यांचे सदस्यत्व कायम केले. पण या राजकीय लढाईत...

राज्यपाल महोदय, एसटी संपात हस्तक्षेप करा!

एसटी कर्मचाऱ्यांच्या होत असलेल्या आत्महत्या रोखण्यासाठी सातवा वेतन आयोग लागू करावा आणि एसटी महामंडळाचे शासनात विलिनीकरण व्हावे या प्रमुख मागणीसाठी मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी गेल्या काही दिवसांपासून संप पुकारला आहे....

विनोदाच्या नावाखाली वीर दासकडून अमेरिकेत भारताची बदनामी; मुंबईत तक्रार

लोकप्रिय स्टँड- अप कॉमेडियन आणि अभिनेता वीर दास हा त्याच्या वक्तव्यामुळे वादात सापडला आहे. वीर दासने दोन दिवसांपूर्वी एका अमेरिकेतील शो मध्ये भारतीयांबद्दल वादग्रस्त विधान केले. त्याच्या या वक्तव्यानंतर,...

समुद्रातील पाण्याचे नि:क्षारीकरण करण्याआधी हे तर करा!

मुंबई हे झपाट्याने विकसित होत असलेले शहर आहे. या शहराची लोकसंख्या देखील अफाट आहे. या अफाट लोकसंख्येला सातत्याने पाणीपुरवठा व्हावा म्हणून सात तलावांसोबतच आता समुद्रातील पाण्याचे निःक्षारीकरण करून ते...

दहावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्कातील मिळणार फक्त ५९ रुपये

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांच्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर परीक्षा न झाल्यामुळे परीक्षा शुल्कातील १४ ते १८ टक्के शुल्क परत देण्याचा निर्णय घेतला आहे....

राज्यातील १०४ शिवछत्रपती पुरस्कार विजेत्यांचे आमरण उपोषण

राज्य सरकारच्या शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार विजेत्या खेळाडूंची शैक्षणिक पात्रतेनुसार सरकारी किंवा निम सरकारी कार्यालयात थेट नियुक्ती करण्यात यावी यासाठी पात्र खेळाडूंनी महाळुंगे बालेवाडी क्रीडा संकुलात आमरण उपोषण सुरू केले...

रझा अकादमीच्या कार्यालयावरील छाप्यातून मिळाले काही महत्त्वाचे कागद

त्रिपुरा येथील कथित घटनेनंतर मोर्चा काढून मालेगावमध्ये असंतोष निर्माण करणाऱ्या रझा अकादमीच्या कार्यालयावर पोलिसांनी छापा मारला. मालेगावमधील हिंसाचार प्रकरणी पोलिसांनी आयोजकांवर केवळ गुन्हा दखल केला होता. मात्र, आता रझा...

Team News Danka

29587 लेख
0 कमेंट