29 C
Mumbai
Thursday, October 24, 2024

Team News Danka

29585 लेख
0 कमेंट

थोड्याच वेळात सुरु होणार या शतकातील सर्वात मोठे चंद्रग्रहण

आज म्हणजेच शुक्रवार, १९ नोव्हेंबर रोजी या वर्षीचे सर्वात मोठे चंद्रग्रहण लागणार आहे. हे या वर्षातील शेवटचे चंद्रग्रहण आहे. तसेच या शतकातील सर्वात मोठे चंद्रग्रहण असेल असे सांगितले जात...

तिन्ही कृषी कायदे मागे घेण्याचा मोदी सरकारने घेतला मोठा निर्णय

ज्या तीन कृषी कायद्यांवरून देशातील काही भागांत आंदोलने सुरू होती, या कायद्याला विरोध केला जात होता, ते तिन्ही कायदे मागे घेण्याचा निर्णय मोदी सरकारने घेतला असून पंतप्रधान नरेंद्र मोदी...

भारतीय फुटबॉलचा आवाज हरपला; नोवी कपाडिया यांचे निधन

भारतीय फुटबॉलचा आवाज म्हणून ज्यांची ओळख होती, असे प्रसिद्ध क्रीडा समालोचक नोवी कपाडिया यांचे गुरुवारी निधन झाले. ते ६८ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात कुणीही नाही. त्यांच्या बहिणीचे निधन झाल्यानंतर...

भारताने दिल्या १०० देशांना लशी!

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी (१७ नोव्हेंबर) फार्मा क्षेत्रातील पहिल्या जागतिक शिखर संमेलनाचे उद्घाटन केले. या संमेलनात मोदींनी भारताने १०० देशांना कोरोना प्रतिबंधक लसीचे डोस निर्यात केले असल्याचे म्हटले....

पवारसाहेब पावसात भिजले; पण पावसात भिजणाऱ्या कामगारांच्या अश्रुंचे काय?

गेल्या अनेक दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू असून आमदार गोपीचंद पडळकर, आमदार सदाभाऊ खोत हे शेकडो एसटी कर्मचाऱ्यांसोबत मुंबईतील आझाद मैदानावर ठाण मांडून बसले आहेत. आमदार गोपीचंद पडळकर आणि...

‘पवारांच्या धमक्यांना भीक घालत नाही’

राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख हे सध्या न्यायालयीन कोठडीत असून अशावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अनिल देशमुख यांचं कौतुक करताना राष्ट्रवादी काँग्रेस त्यांच्या पाठीशी असल्याचे म्हटले आहे....

काँग्रेसच्या माजी महापौर राष्ट्रवादीत

एकीकडे दोन्ही पक्ष राज्यात सत्तेत एकत्र आहेत पण एकमेकांच्या पक्षांचे कार्यकर्ते आपल्याकडे खेचण्याचे काम मात्र सुरूच आहे. दरम्यान मुंबई काँग्रेसच्या पदाधिकारी आणि मुंबईच्या माजी महापौर निर्मला सामंत- प्रभावळकर यांनी...

सामाजिक कार्यकर्ते वसंत सुर्वे यांचे निधन

वनवासी कल्याण आश्रमाचे कोकण प्रांत सहसचिव विवेक सुर्वे यांना पितृशोक विविध सावर्जनिक कार्यात सक्रिय असलेले राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक वसंत आनंदराव सुर्वे यांचे बुधवार, नुकतेच कर्जत येथे राहत्या घरी...

‘रझा अकादमीला पोसणे बंद करा, महाराष्ट्र शांत होईल’

शरद पवार यांनी गडचिरोली जिल्ह्यांतील वडसा येथे भव्य शेतकरी शेतमजूर कार्यकर्ता मेळावा कार्यक्रमात बोलताना त्रिपुरातील घटनेचे अमरावतीमध्ये पडसाद का उमटले? असा सवाल करतानाच भाजपची भूमिका आगीत तेल टाकून आग...

मनात वाईट विचार असणारे अर्धवट माहिती प्रसिद्ध करतात; क्रांती रेडकर यांचे उत्तर

राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांचे दोन शाळा सोडल्याचे दाखले प्रसिद्ध करत पुन्हा एकदा समीर वानखेडेंवर आरोप केले आहेत. मलिकांच्या या कागदपत्रांच्या...

Team News Danka

29585 लेख
0 कमेंट