32 C
Mumbai
Thursday, October 24, 2024

Team News Danka

29592 लेख
0 कमेंट

मथुरामध्ये जमावबंदी! कृष्ण जन्मभूमीवरील मशिदीचा वाद पुन्हा येणार ऐरणीवर?

उत्तर प्रदेशातील कृष्ण जन्मभूमी असलेल्या मथुरा येथे जमावबंदी लागू करण्यात आली आहे. मथुरा मधील कृष्ण जन्मभूमी आणि या ठिकाणी असलेली शाही इदगाह मस्जिद याचा वाद पुन्हा ऐरणीवर येण्याची शक्यता...

गोव्याला नमवून महाराष्ट्राच्या किशोर खोखो संघाची विजयी सलामी

३१ व्या किशोर-किशोरी राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धेचे आयोजन २७ नोव्हेंबर ते ०१ डिसेंबर २०२१ या कालावधीत इंदिरा स्टेडीयम, नांगल रोड, उना, हिमाचल प्रदेश येथे करण्यात आले आहे. या स्पर्धेत...

विकासकामांना पाठिंबा दिल्याबद्दल सरपंचाच्या पतीची केली माओवाद्यांनी हत्या

माओवाद्यांनी शुक्रवारी रात्री छत्तीसगडच्या नारायणपूर जिल्ह्यातील करमारी गावातील सरपंचाच्या पतीची क्रूरपणे हत्या केली. तो विकास प्रकल्पांना, कल्याणकारी योजनांना प्रशासनाला पाठिंबा देत होता म्हणून त्याची हत्या करण्यात आली. माओवाद्यांनी ३३ वर्षीय...

त्रिपुरामध्ये पुन्हा भाजपाचाच बोलबाला!

त्रिपुरमधील स्थानिक स्वराज्यसंस्थांच्या निवडणुकांमध्ये भाजपाने सर्व विरोधकांना चारी मुंड्या चीत केले आहे. त्रिपुरा येथे होत असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये भाजप तेरा ठिकाणी आघाडीवर आहे. तर उर्वरित ७ स्थानिक...

‘आजचा दिवस बेईमान दिवस म्हणून साजरा करायला हवा’

ठाकरे सरकारने त्यांच्या कार्यकाळाची दोन वर्षे पूर्ण केल्यानंतर भाजपच्या नेत्यांनी सरकारला चांगलेच निशाण्यावर धरले आहे. भाजप आमदार नितेश राणे यांनीही सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. आजचा दिवस हा बेईमान दिवस...

‘महाविकास आघाडी नव्हे महाविश्वासघातकी आघाडी’

महाविकास आघाडी सरकारने आज त्यांच्या कार्यकाळाची दोन वर्षे पूर्ण केली असून यावरून भाजप आणि महाविकास आघाडी सरकारमधील नेते आमने सामने आले असून त्यांच्यात खडजंगी होताना दिसत आहे. भाजप नेते...

‘ठाकरे सरकारने दोन वर्षात १०० कोटी, हजारो कोटींचे टेंडर कमावले’

ठाकरे सरकारला आज दोन वर्षे पूर्ण झाली असून त्यावरून विरोधी पक्षाच्या नेत्यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी सरकारच्या दोन वर्षांच्या कामाची यादी दिली असून...

मेघालयातील गावकऱ्यांनी बनवली पंतप्रधान मोदींच्या नावाने खास ट्यून!

ईशान्य भारतातील राज्य ही कायमच आपल्या अनोख्या सांस्कृतिक ठेव्यासाठी आणि नैसर्गिक सौंदर्यासाठी ओळखली जातात. नरेंद्र मोदी यांचे सरकार सत्तेत आल्यापासून या प्रदेशाकडे विशेष लक्ष दिले जात आहे. त्यामुळे या...

… म्हणून पंतप्रधान मोदींनी केले मराठमोळ्या तरुणाचे कौतुक

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज ‘मन की बात’ या कार्यक्रमातून जनतेशी संवाद साधला. या संवादादरम्यान नरेंद्र मोदींनी एका मराठमोळ्या तरुणाचे त्याच्या कार्याबद्दल कौतुक केले. मयूर पाटील असे या तरुणाचे...

महाराष्ट्रावर ऑमिक्रॉनचे सावट; मुख्यमंत्र्यांची बैठक

कोरोनाच्या महामारीतून सावरत असतानाच पुन्हा एकदा ऑमीक्रोन या कोरोनाच्या नव्या व्हेरीयंटने दक्षिण आफ्रिकेत आणि जगभरात धुमाकूळ घातला आहे. कोरोनाचा नवीन व्हेरीयंट हा जास्त धोकादायक असल्याचे सांगितले जात आहे. या...

Team News Danka

29592 लेख
0 कमेंट