28 C
Mumbai
Thursday, September 19, 2024

Mantradnya

4 लेख
0 कमेंट

महाराष्ट्राचे ‘राजदीप’ अर्थात, कोडगे कुबेर

विश्वगुरु घाबरले? या नावाने पुन्हा एकदा फेकसत्ताने आपल्या अकलेचे दिवाळे निघाल्याची पावती दिलीये. कोणत्याही गोष्टीत ‘मोदीविरोध’ हा एकमेव अजेंडा राबवणाऱ्या कुबेरांनी चुकून एकदा मदर तेरेसांच्या संतपदाविषयी खरं लिहिण्यात आपली...

आधुनिक तंत्रज्ञानाला ‘ना-ना’

जग आधुनिकतेच्या वाटेवर धावत असताना तंत्रज्ञानाला विरोध करत डिजीटल युगात आदिम युगाचा पुरस्कार करण्याची अहमहमिका काँग्रेस, डावे तसेच तथाकथित पुरोगामींमध्ये लागलेली आहे. २०१४ पासून निवडणुकांच्या आखाड्यात धोबीपछाड खावी लागणाऱ्या...

देशद्रोह्यांचा एल्गार

एल्गार या शब्दाचा अर्थ निकराची लढाई किंवा जोरदार हल्ला असा होतो. आता स्वतंत्र भारतात हा एल्गार कशासाठी होतोय? हा प्रश्न खरंतर विचारायचा अधिकार आपल्याला नाही. कारण, समतेचे नारे द्यायचे,...

भंडाऱ्याच्या दुर्घटनेचं राजकारण…

गेल्या वर्षीच्या सप्टेंबरमध्ये युनिसेफने जाहीर केलेल्या अहवालात एक सुखद बातमी होती. ती म्हणजे भारताने बालमृत्यूदर कमी करण्यात चांगले यश मिळवल्याची. १९९० मधील हजारामागे १२६ असा असणारा मृत्यूदर २०१९ पर्यंत...

Mantradnya

4 लेख
0 कमेंट