32 C
Mumbai
Thursday, May 1, 2025

Dinesh Kanji

907 लेख
0 कमेंट

आंदोलनजीवींची झाडूझडती!

उत्तर प्रदेशची निवडणूक २०२२च्या एप्रिल महिन्यात होऊ घातली आहे. केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदींचे सरकार उत्तर प्रदेशच्या भक्कम आधारावर उभे आहे. त्यामुळे येत्या निवडणुकीत हा आधार डळमळीत केला तर २०२४...

त्या रेव्ह पार्टीमध्ये होता एका बड्या नेत्याचा मुलगा?

मुंबईच्या जवळ समुद्रात कॉर्डेलिया क्रूझवर झालेल्या रेव्ह पार्टीत बॉलिवूड स्टार शाहरुख खान याचा मुलगा आर्यन याच्यासह आठ जणांना अटक झाली आहे. परंतु त्या पार्टीत महाराष्ट्रातील सत्ताधारी महाविकास आघाडीतील एका...

जावेद अख्तर, तुमच्या सर्टिफिकेटची गरज नाही!

जगातील सर्वात मोठी हिंदू संघटना असलेल्या संघ परिवाराबाबत गरळ ओकरणारे जावेद अख्तर पुन्हा बोललेत. पहिल्यांदा ते बोलले तो त्यांच्या मनातला विखार होता. आता ते बोलले त्यात विखाराला बुद्धिभेदाचा तडका...

अस्वस्थ करणारी राजकीय बधीरता…

संवेदनशीलता हरवणे हे माणूसपण हरवण्याचे लक्षण आहे. महाराष्ट्रातील सत्ताधाऱ्यांचे वर्तन पाहता त्यांनी संवेदनशीलतेला कधीच ‘जय महाराष्ट्र’ केल्याचे लक्षात येते. साकीनाका येथील बलात्कार कांडानंतर मुंबईत संतापाची लाट न उसळती तरच...

आझाद मैदानात रडत होती मराठी अस्मिता…

बेळगावात भाजपाच्या दणदणीत विजयामुळे शिवसेनेला पुन्हा मराठी अस्मिता आठवली आहे. ‘औरंगजेबाने आग्र्यात छत्रपती शिवाजी महाराजांना अटक केली तेव्हा महाराष्ट्रात काही लोकांनी पेढे वाटले होते. मराठी माणसाचा पराभव झाला त्याचा...

जावेद अख्तर हा कुंपणावरचा कावळा

लेखक, गीतकार जावेद अख्तर यांनी रा.स्व.संघ, विहिंप आणि बजरंग दलाबाबत गंभीर विधाने केली आहेत. या विधानांचे पोस्टमॉर्टेम करण्याची गरज आहे. वरकरणी अख्तर यांचे विधान तालिबानांच्या विरुद्ध आहे, असे वाटेल....

‘दलाल’ व्हायरसचा बळी

भाजपाचा तरुण तडफदार नगरसेवक सुनील यादव याचा १ सप्टेंबरच्या पहाटे मृत्यू झाला. वयाच्या अवघ्या पन्नाशीत त्याला मृत्यूने गाठले. त्याच्या अंत्यदर्शनाला उसळलेली गर्दी आणि सोशल मीडियावर त्याला श्रद्धांजली देणाऱ्या पोस्टचा...

मुघलांचे अनौरस वारसदार

मुघल राजवटीच्या नावाने अलिकडे अनेकांना उचक्या लागतात. काहींचा उर भरून येतो. केवळ दोनेक पडीक सिनेमे इतकीच कारकीर्द असलेल्या दिग्दर्शक कबीर खानला मुघलांच्या नावाने लागलेली उचकी ताजी आहे. ‘मुघल हे...

फॅसिस्ट वळणावरचा महाराष्ट्र

महाराष्ट्राचे राजकारण एका कडवट वळणावर आले आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या अटकेनंतरही भाजपाची जन आशीर्वाद यात्रा सुरू राहणार आहे. पोलिस बळाचा वापर करून ही यात्रा रोखण्याचा ठाकरे सरकारचा...

व्हायला हवी पवारांच्या जातवादी राजकारणाची चर्चा

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जाणते शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर जातीच्या राजकारणाला बळ देण्याचा थेट आरोप केला आहे. ‘राष्ट्रवादीच्या जन्मानंतर महाराष्ट्रात दुसऱ्या जातीबाबतचा द्वेष वाढला’, असे सडेतोड...

Dinesh Kanji

907 लेख
0 कमेंट