30 C
Mumbai
Thursday, May 1, 2025

Dinesh Kanji

907 लेख
0 कमेंट

आरोपीला हस्तक्षेप याचिका करण्याचा अधिकार नाही…

अनेक संशास्पद प्रकरणे अशी असतात, ज्याची चर्चा वर्षोनुवर्ष सुरू असते. परंतु ती धसास काही लागत नाहीत. दळण मात्र सुरू राहते. दिशा सालियन या तरुणीच्या मृत्यूबाबत गेली काही वर्षे हेच...

बांगलादेशी रोहिंग्यांचा मुद्दा कुणाच्या धोतरात शिरणार?

लोकशाहीत राजकीय मतभेद असू शकतात, परंतु जिथे विषय देशाच्या सुरक्षेचा असतो, तिथे तरी एकवाक्यता हवी, राजकारण नको. घुसखोरांचा मुद्दा खूपच गंभीर बनला आहे. सैफ अली खान हल्ला प्रकरणातील आरोपी...

विखार सरला, ताप वाढला…

महाराष्ट्राच्या राजकारणात कधी काळी प्रचंड वाढलेला विखार कमी झाला असला तरी ताप मात्र वाढलेला दिसतोय. युती आणि आघाडीचे राजकारण हे कायम आडवे तिडवे असते. सगळे काही सुऱळीत असण्याची शक्यता...

लोकशाहीचे गद्दार कोण ? झुक्या की फुक्या ?

जगात अनेक घटना घडत असतात. प्रत्येक घटनेचा एकमेकांशी संबंध असेलच हे आवश्यक नाही. परंतु देशाची चिंता करणाऱ्या प्रत्येक सजग नागरीकाला या घडामोडींवर लक्ष ठेवणे भाग असते, त्यांचा आपसात काही...

मुंडे यांच्या गच्छंतिचे दोन संकेत…

वाल्मिक कराडच्या अटकेनंतर धनंजय मुंडे यांनी महायुती सरकारच्या मंत्रिमंडळातून राजीनामा द्यावा, या मागणीने जोर धरला आहे. राष्ट्रवादी काँग्रेससह सर्व पक्षांच्या आमदारांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. मस्साजोगचे सरपंच संतोष...

नेत्याचा ‘वसंतदादा’ करत नाहीत, त्यांना अमित शाह म्हणतात…

केंद्रीय गृहमंत्री यांनी केलेली तिखट जाळ टीका राष्ट्रवादी शपचे नेते शरद पवार यांना प्रचंड बोचलेली दिसते. गृहमंत्री शहा हे काय नोंद घेण्यासारखी व्यक्ति नाही, असे सांगत पवारांना त्यांच्यावर अख्खी...

भास्कर जाधवांचे ‘मी नाही त्यातली, कडी लावा आतली….’

पक्ष वाढवण्यासाठी बाहेरची कुमक घेणे सगळ्याच पक्षांसाठी अपरिहार्य झालेले आहे. परंतु पक्षात आलेले बाटगे जेव्हा कार्यकर्त्यांना पक्षनिष्ठा शिकवू लागतात. तेव्हा एकतर त्या पक्षाचा कडेलोट झालेला असतो, किंवा येत्या काळात...

संस्थानिकांचे टोलनाके २० फूट खाली गाडता येतील का?

गाव ते देश पातळीपर्यंत भाजपाची सत्ता हवी, असा संदेश भाजपा नेते, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शिर्डी येथील भाजपाच्या महाविजय अधिवेशनात कार्यकर्त्यांना दिला. गेली काही वर्षे भाजपाची वाटचाल त्याच...

बकरे की अम्मा कब तर खैर मनायेगी?

महिलांची हाय कधी घेऊ नये असे म्हणतात. देर सवेर अशा लोकांची खाट पडतेच. उद्धव ठाकरेंनी याचा अनुभव घेतलेला आहे. धनंजय मुंडे यांना हा अनुभव लवकरच येणार अशी शक्यता आहे....

उबाठा-पवारांच्या काँग्रेसला वाकुल्या…

लोकसभा निवडणुकीत काँग्रेसची परीस्थिती सुधारली. पक्षाला विरोधी पक्ष नेते पद मिळाले. त्यामुळे इंडी आघाडी केंद्रातील एनडीएला अधिक भक्कमपणे आव्हान देईल असे वाटत होते. परंतु भलतेच घडताना दिसते आहे. भाजपाकडे...

Dinesh Kanji

907 लेख
0 कमेंट