29.6 C
Mumbai
Monday, April 21, 2025

Dinesh Kanji

901 लेख
0 कमेंट

विश्नोई की वीस हजार कोटी?

माजी आमदार बाबा सिद्दीकी यांच्या हत्याप्रकरणाचा तिढा सुटला असा पोलिसांचा दावा असला तर हे प्रकरण वेगळ्याच मार्गाने जाताना दिसते आहे. लॉरेन्स विश्नोई टोळीने बाबा सिद्दीकीची हत्या केली. तो सलमान...

महाकुंभाचा विचार करण्यास हिंदू समर्थ आहे, तुम्ही खतना, हलालावर बोला!

प्रयागराज येथे आयोजित करण्यात आलेला महाकुंभ केवळ हिंदू नाही, तर जगभरातील लोकांसाठी उत्कंठेचा आणि चर्चेचा विषय बनला आहे. स्टीव्ह जॉब्स यांच्या पत्नीसह जगभरातील भाविक या जगातील सर्वात मोठ्या धार्मिक...

वक्फ जेपीसी बैठकीत अरविंद सावंत, ओवेसींचे एक है तो सेफ है…

उबाठा शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत आणि एमआयएमचे सर्वेसर्वा असदुद्दीन ओवेसी एका बाजूला उभे राहतील, असे कोणी दहा वर्षांपूर्वी सांगितले असते, तर कुणाचा विश्वास बसला असता? वक्फ सुधारणा विधेयकाच्या निमित्ताने...

टोमणेबाईंची तडफड, फडफड सांगतेय, डील फिस्कटले…

मुख्यमंत्रीपदी विराजमान झालेल्या देवेंद्र फडणवीसांना लोटांगण घालून पाहीले, भेटून त्यांना गूळ लावण्याचा प्रयत्न केला. परंतु उपयोग झाला नसावा. मनासारखे डील झाले नसावे. बहुधा फडणवीसांनी गालातल्या गालात हसत वाटाण्याच्या अक्षता...

आरोपीला हस्तक्षेप याचिका करण्याचा अधिकार नाही…

अनेक संशास्पद प्रकरणे अशी असतात, ज्याची चर्चा वर्षोनुवर्ष सुरू असते. परंतु ती धसास काही लागत नाहीत. दळण मात्र सुरू राहते. दिशा सालियन या तरुणीच्या मृत्यूबाबत गेली काही वर्षे हेच...

बांगलादेशी रोहिंग्यांचा मुद्दा कुणाच्या धोतरात शिरणार?

लोकशाहीत राजकीय मतभेद असू शकतात, परंतु जिथे विषय देशाच्या सुरक्षेचा असतो, तिथे तरी एकवाक्यता हवी, राजकारण नको. घुसखोरांचा मुद्दा खूपच गंभीर बनला आहे. सैफ अली खान हल्ला प्रकरणातील आरोपी...

विखार सरला, ताप वाढला…

महाराष्ट्राच्या राजकारणात कधी काळी प्रचंड वाढलेला विखार कमी झाला असला तरी ताप मात्र वाढलेला दिसतोय. युती आणि आघाडीचे राजकारण हे कायम आडवे तिडवे असते. सगळे काही सुऱळीत असण्याची शक्यता...

लोकशाहीचे गद्दार कोण ? झुक्या की फुक्या ?

जगात अनेक घटना घडत असतात. प्रत्येक घटनेचा एकमेकांशी संबंध असेलच हे आवश्यक नाही. परंतु देशाची चिंता करणाऱ्या प्रत्येक सजग नागरीकाला या घडामोडींवर लक्ष ठेवणे भाग असते, त्यांचा आपसात काही...

मुंडे यांच्या गच्छंतिचे दोन संकेत…

वाल्मिक कराडच्या अटकेनंतर धनंजय मुंडे यांनी महायुती सरकारच्या मंत्रिमंडळातून राजीनामा द्यावा, या मागणीने जोर धरला आहे. राष्ट्रवादी काँग्रेससह सर्व पक्षांच्या आमदारांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. मस्साजोगचे सरपंच संतोष...

नेत्याचा ‘वसंतदादा’ करत नाहीत, त्यांना अमित शाह म्हणतात…

केंद्रीय गृहमंत्री यांनी केलेली तिखट जाळ टीका राष्ट्रवादी शपचे नेते शरद पवार यांना प्रचंड बोचलेली दिसते. गृहमंत्री शहा हे काय नोंद घेण्यासारखी व्यक्ति नाही, असे सांगत पवारांना त्यांच्यावर अख्खी...

Dinesh Kanji

901 लेख
0 कमेंट