27 C
Mumbai
Sunday, April 13, 2025

Dinesh Kanji

897 लेख
0 कमेंट

राहुलबाबा तुम्हाला छत्रपतींचे नाव पेलवणार नाही?

श्रद्धाजंली अर्पण करून मोकळे झाले. अहो जयंतीच्या दिवशी अभिवादन करायचे असते, मुजरा केला असता तरी कौतुक झाले असते. मनात श्रद्धाभाव नसताना औपचारिकता पार पाडायला गेले की अशा चुका होतात....

हा गळणाऱ्या पाण्याचा नाही, फुटलेल्या मडक्याचा दोष !

महाविकास आघाडीच्या सत्ताकाळातच शिवसेनेच्या विभाजनाची सुरूवात झाली. ती प्रक्रिया अजून थांबताना दिसत नाही. ही गळती थांबवण्यासाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी काय केले? पक्ष सोडून बाहेर पडलेल्या नेत्यांवर ठपका ठेवला. त्यांच्यावर...

…हे १० जनपथपर्यंत जाणार काय?

अमेरिका दौऱ्यावर असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी भारतात परतले न परतले तोच राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या सरकारने यूएसएडमार्फत भारताला मिळणारी २१ दशलक्ष डॉलर्सची, म्हणजे सुमारे १८२ कोटी रुपयांची मदत बंद...

मोदी-ट्रम्प भेटीत शेजाऱ्यांचा इलाज…

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अमेरिका भेटीवर असताना राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासह त्यांच्या अनेक नेत्यांच्या गाठीभेटी सुरू आहेत. ट्रम्प यांनी वी मिस्ड यू अ लॉट... असे म्हणत मोदी यांना दिलेल्या...

मंत्रालयात दलाल हवेच…

‘मंत्रालयात कोणी दलाली करताना आढळले तर कठोर कारवाई करणार’, असा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेला आहे. मुळात मुख्यमंत्र्यांना असा इशारा द्यावा का लागला, हा सवाल अनेकांच्या मनात आहे....

पवारांच्या प्रशंसेचा अर्थ ठाकरेंच्या लक्षात आलाय…

ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी दिल्लीत आयोजित केलेल्या अखिल भारतीय साहित्य संमेलनात केलेल्या एकनाथ स्तुतीमुळे खळबळ निर्माण झाली आहे. किंबहुना, खळबळ निर्माण करण्यासाठीच पवारांनी ही स्तुती केली असावी, असेही काहींचे...

आणखी एका ऋषीची तपस्या भंग…

देशातील थोर दार्शनिक आणि विचारवंत राहुल गांधी यांनी सांगून ठेवलेले आहे. तपस्या का मतलब शरीर मे गर्मी पैदा करना... या तपस्येसाठी ते अनेकदा बँकॉकचा दौरा करत असतात. अशीच तपस्या करण्यासाठी...

जरांगेंचे अच्छे दिन सरले का ?

बरे दिवस असताना, चलती असताना तोंडावर नियंत्रण ठेवून बोलणे ज्यांना जमते, त्यांना उतरणीच्या काळात फार भोगावे लागत नाही. मनोज जरांगे सध्या याचा अनुभव घेतायत. तूर्तास ते सगे-सोयऱ्यांमुळे अडचणीत आलेले...

भाजपाने केजरीवाल यांच्या हत्यारानेच त्यांना संपवले…

दिल्ली विधानसभा निवडणुकांमध्ये आम आदमी पार्टीचे मतदारांनी विसर्जन केले. जनतेचा संताप एवढा होता की, पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल, मनिष सिसोदीया यांचाही कडेलोट करून टाकला. मिर्जा गालिबचा शेर आहे, ये...

मोरे महाराजांच्या मृत्यूचे ओझे कोणाच्या खांद्यावर?

संत तुकाराम महाराजांचे ११ वे वंशज शिरीष महाराज मोरे यांनी केलेली आत्महत्या आर्थिक विवंचनेतून केली असल्याचे उघड झाले आहे. त्यांच्या वर ३२ लाखांचे कर्ज होते. कर्ज डोक्यावर असले तरी...

Dinesh Kanji

897 लेख
0 कमेंट