देशात बांगलादेशीच्या घुसखोरीची चर्चा जास्त आणि उपाय कमी असे चित्र दिसते आहे. भारत-बांगलादेश सीमेवर जिथे नद्यांचे प्रवाह आहेत, तिथून ही घुसखोरी सुरू आहे. ही घुसखोरी कशी होते, कोणाच्या मदतीने...
थंड करून खा... हा राजकारणाचा नियम आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तेच केले, वादग्रस्त धनंजय मुंडे यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली. देवेंद्र फडणवीस हे मुंडे यांचे मित्र आहेत. ते त्यांना धक्का...
महायुती 2.0 च्या पहिल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून सुरूवात झाली. गेल्या काही वर्षांच्या परंपरेचे पालन करत विरोधी पक्षांनी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला होणाऱ्या चहापानावर बहिष्कार टाकला. विरोधी पक्षाकडे कोणतीही
नवी रणनीती नाही. जुनी...
मस्साजोगमध्ये झालेल्या सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी न्याय मागण्यासाठी छेडलेले अन्नत्याग आंदोलन तुर्तास स्थगित करण्यात आले आहे. आंदोलनाच्या पहील्याच दिवशी आंदोलनात सहभागी झालेल्या गावकऱ्यांना भेटायला आलेल्या मनोज जरांगेंना माजी...
श्रीराम सेनेतील महाबलींनी रावणच्या साम्राज्याचा नि:पात केला, लंका उद्ध्वस्त केली. परंतु बिभिषण नसता तर रावणाचा सर्वनाश होऊ शकला नसता. रावणाचा अंत शक्य नसता. तिथे फक्त एक बिभीषण होता, उबाठा...
‘एखाद्याला थोडा तरी स्वाभिमान असता तर मंत्रिमंडळातून राजीनामा दिला असता’, ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी काल राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांना उद्देशून हे वक्तव्य केले...
दिल्लीत ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या पुढाकाराने आयोजित केलेले अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन साहित्याच्या चर्चेपेक्षा भलत्याच कारणांनी गाजते आणि वाजते आहे. राजकीय नेत्यांच्या आशीर्वादाने, त्यांच्या पैशांचा वापर करून...
काँग्रेसचे लोकसभेतील उपनेते, गौरव गोगोई यांच्या विदेशी पत्नीची, तिच्या पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणा आयएसआय कनेक्शनची सध्या जोरदार चर्चा आहे. त्यांचे लग्न ही आता खासगी बाब राहिली नसून मामला चव्हाट्यावर आलेला...
२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार उखडून टाकण्याचा प्रयत्न झाला. यात अमेरिकी डीप स्टेटचा सहभाग होता. हा विषय सध्या तुफान चर्चेत आहे. कारण अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड...
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात शीतयुद्ध चालू असल्याची चर्चा जोरात आहे. मुळात हे शीतयुद्ध नसून मंत्रालय आणि प्रशासनाच्या संस्कृतीत होत असलेला बदल आहे. भाजपाला २०२९ मध्ये...