29 C
Mumbai
Wednesday, April 2, 2025

Dinesh Kanji

887 लेख
0 कमेंट

लाड करून दंगे कसे थांबतील?

नागपूरच्या दंग्यामध्ये महिला पोलिसांचा विनयभंग झाला. पोलिसांवर हल्ले करण्यात आले, हा सगळा तपशील ऐकल्यानंतर मुंबईत २०१२ मध्ये झालेल्या दंग्याची आठवण झाल्याशिवाय राहत नाही. दंगेखोरांना कुरवाळण्याच्या राजकीय परंपरेमुळे देशात पुन्हा...

हे तर घडणारच होते…

नागपूरमध्ये काल दंगल झाली. जे घडले त्यात फारसे काही आश्चर्यकारक नाही. दंगली घडवण्याच्या दृष्टीने गेला बराच काळ देशात वातावरण निर्मिती सुरू आहे. महाराष्ट्रातही तयारी सुरू होती. वक्फ सुधारणा विधेयकावरून...

व्हीएतनाम दौऱ्यात दडले आहे काय?

लोकसभेच्या विरोधी पक्ष नेत्याला अर्थसंकल्पीय अधिवेशनापेक्षा खासगी विदेश दौऱ्याचे कौतुक वाटते. काँग्रेसच्या सर्वोच्च नेत्याला सहा महिन्यावर आलेल्या बिहार निवडणुकांच्या तयारीपेक्षा विदेशात वेळ घालवणे अधिक महत्वाचे वाटते. हे सगळे अकल्पनीय आहे....

मजल्यावर मजले, तारीख पे तारीख, मुक्काम पोस्ट डोंगरी…

मुंबईत मराठीच्या नावावर दुकान चालवणारे बरेच नेते आहेत, पक्ष आहेत. मराठीचे इतके ठेकेदार असूनही मराठी माणसाचे हाल काही कमी होताना दिसत नाहीत. मुंबईतून त्यांचे स्थलांतर काही कमी होत नाही....

ताजे काँग्रेसी टूलकिट जोडते, वक्फच्या मनमानीचा विकसित भारताशी संबंध…

देशभरात जशी जशी काँग्रेसची ताकद कमी होतेय तसा तसा हा पक्ष फुटीरवाद्यांच्या आडून देशाला अराजकाच्या दिशेने नेण्याचा प्रयत्न करतोय. मुस्लीम मतांसाठी काँग्रेसची तडफड जगजाहीर आहे. वक्फ सुधारणा विधेयकाच्या निमित्ताने...

कोणाला बसलाय नितेश राणेंचा ‘झटका’?

खाद्यपदार्थावर धार्मिक शिक्का हवा कशाला? जिथे सदा सर्वदा धर्मनिरपेक्षतेचा उदो उदो होतो, तिथे तर हे सर्वथा चुकीचे आहे. तुम्ही मुस्लीम असा किंवा नसा आपल्याकडे हलाल पद्धतीने कापलेल्या बकऱ्याचे मटणच...

मुहूर्त जवळ येतोय एका षडयंत्रावरून पडदा उठण्याचा…

'हू किल्ड करकरे' हे पुस्तक २००९ साली प्रकाशित झाले. लेखक होते, माजी आयपीएस अधिकारी एस. एम. मुश्रीफ कधी काळी ज्यांचे नाव तेलगी घोटाळ्यात होते. २६/११ रोजी मुंबईवर झालेला हल्ला...

कोण आहे बीडच्या गुन्हेगारी साम्राज्याचा नवा सम्राट? नवा आका?

वाल्मिक कराड गेला आणि खोक्या भोसले चर्चेत आला. तेवढाच निर्ढावलेला, तेवढाच क्रूर. बीडचे राजकारण पाहिल्यानंतर आता असा संशय येऊ लागलाय की इथे झालेला राजकीय राडा ‘आका‘ बनण्यासाठी तर नव्हता?...

चांदा ते बांदा…आंदोलनजीवी नेत्यांनाही मकोका लावणार काय?

विधिमंडळामध्ये सिंधुदुर्गला नागपूरशी जोडणाऱ्या शक्तीपिठ मार्गाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सविस्तर भूमिका मांडली. गेल्या वर्षी या मार्गाला विरोध करण्यासाठी कोल्हापूरचे काँग्रेसचे खासदार शाहू महाराज रस्त्यावर उतरले होते. शेतकऱ्यांची, मच्छिमारांची...

उद्धव ठाकरे, चिता कॅंपची भाषा कोणती?

घाटकोपरमध्ये एका कार्यक्रमात संघाचे माजी सह सरकार्यवाह भैयाजी जोशी यांच्या वक्तव्यावरून संघ-भाजपाला टार्गेट करण्याचे प्रयत्न उबाठा शिवसेनेने सुरू केले आहेत. तुमच्या रक्तात भेसळ आहे, असे विधान उबाठाचे प्रवक्ते संजय...

Dinesh Kanji

887 लेख
0 कमेंट