30 C
Mumbai
Thursday, May 1, 2025

Dinesh Kanji

907 लेख
0 कमेंट

काँग्रेसमध्ये इतकी अस्वस्थता का?

पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला करून देशाच्या सार्वभौमत्वाला आव्हान देणाऱ्या पाकिस्तानच्या विरोधात अवघा देश एकवटला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानला धडा शिकवण्याचे सुतोवाच केलेले आहे. तो शिकवला जाईल याबाबत सर्वसामान्यांच्या मनात...

मुख्यमंत्री महोदय, ही घ्या शांतीदूत पवारांचे ऋण फेडण्याची संधी…

चारवेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, केंद्रात संरक्षण मंत्री आणि कृषी मंत्री पद भूषवलेल्या शरद पवारांचे कर्तृत्व अरविंद केजरीवाल, रवीश कुमार किंवा अरुंधती रॉय यांच्यापेक्षा तसूभर कमी नाही. त्यामुळे त्यांनाही एखादा रॅमन...

नव्या ‘स्वच्छ भारत’ अभियानासाठी काही टाळकी वठणीवर आणणे गरजेचे…

भाजपा खासदार निशिकांत दुबे हे पक्षाचे असे नेते आहेत, ज्यांचा वापर भाजपाचे नेतृत्व लाऊडस्पीकर सारखा करीत असते. संसदेत जेव्हा जेव्हा गांधी परिवाराबाबत किंवा अन्य एखाद्या संवेदनशील विषयावर बोलायचे असते...

हिंदूंनो, तुमचा गजनी झाला असेल तर ही विधाने अंगाखांद्यावर लिहून ठेवा…

पहलगाममध्ये हिंदू पर्यटकांचा बळी घेणाऱ्या दहशतवाद्यांनी जिहादचे किळसवाणे स्वरूप उघड केलेले आहे. हे स्वरुप नवे नाही, फक्त काश्मीरातील ताज्या नरसंहारामुळे ते सर्वसामान्यांनाही व्यवस्थितपणे कळलेले आहे. हा जिहाद काफीर हिंदूंविरुद्ध...

देश पेटला असेल तर असू दे, लंडन तर गार गार आहे…

पहलगाममध्ये २७ हिंदूंची दहशतवाद्यांनी निर्घृण हत्या केली. त्यातले सहा जण महाराष्ट्रातील आहेत. प्रत्येक पक्षाचा किमान एखादा तरी नेता त्या दुर्दैवी कुटुंबियांना भेटला. सांत्वनाचे चार शब्द त्यांच्या तोंडून बाहेर पडले....

पाकसोबत गंगाजमनी तहजीबवाल्यांचा इलाज करा…

पहेलगाममध्ये २७ हिंदू पर्यटकांना गोळ्या घालून ठार करण्यात आले. हत्या करण्यापूर्वी खातरजमा करण्यात आली की ते हिंदू आहेत, की मुसलमान. काफीर हिंदू असल्यामुळे त्यांना जगण्याचा अधिकार नव्हता. निर्घृणपणे त्यांची...

वाघ म्हणवणारे डरकाळी फोडायला विसरले!

देशाच्या सीमांचे संरक्षण करण्यासाठी अटकेपर्यंत धडक देणाऱ्या मराठ्यांचा प्रांत म्हणजे महाराष्ट्र. शिवसेना हा प्रादेशिक पक्ष असला तरी शिवसेनाप्रमुखांच्या काळात शिवसेनेने हे पाणी दाखवलेले आहे. देशभरातील हिंदूंना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याबाबत...

गोधडी हीच सोय, तीच समस्या…

पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना अलिकडे विस्मरणाचा आजार जडला असावा. विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर आपला पराभव ईव्हीएममुळे झाला असा दावा त्यांनी केला होता. सत्य लक्षात ठेवावे लागत नाही, थापा...

पाटलांचे विधान सांगतेय झिंग उतरते आहे …

लोकसभा निवडणुकीत सगळ्यात मोठी धमाल सांगली मतदार संघातून झाली होती. अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांनी एकाच वेळी महायुती आणि मविआला धक्का दिला होता. विजयी झाल्यावर त्यांनी दिल्लीत जाऊन काँग्रेस...

मेहुल चोक्सीला द्यावा लागणार तीर्थ-प्रसादाचा हिशोब… काँग्रेसला नवा ताप

देशात सुमारे १३ हजार ५०० कोटींचा बँक घोटाळा करून फरार झालेला उद्योगपती मेहुल चोक्सी याला बेल्जिअममध्ये अटक करण्यात आलेली आहे. भारत सरकारने त्याच्या हस्तांतरणाची प्रक्रिया सुरू केलेली आहे. चोक्सी...

Dinesh Kanji

907 लेख
0 कमेंट