28 C
Mumbai
Friday, September 20, 2024
घरव्हिडीओ गॅलरीदेश वर्तमानकधी हवे संविधान नाहीतर कोर्टाचा अपमान!

कधी हवे संविधान नाहीतर कोर्टाचा अपमान!

Related

महाराष्ट्र बंदच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयाने निर्णय दिल्यानंतर उद्धव ठाकरे, संजय राऊत यांनी न्यायालयावर टीका केली. न्यायालयाने जनतेचा उद्रेक रोखला असे विधान केले. तसेच न्यायालयाच्या निर्णयाबद्दल नापसंती दर्शविली. हेच मविआचे नेते संविधानाच्या आणाभाका घेतात पण निर्णय वेगळा लागला की न्यायालयावरच टीका करतात.

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
178,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा