अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यात घडलेली सहावीतील विद्यार्थिनीवरील अॅसिड हल्ल्याची घटना अत्यंत धक्कादायक असून संपूर्ण परिसर हादरला आहे. या घटनेने पुन्हा एकदा महिला व मुलींच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न ऐरणीवर आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, संगमनेर तालुक्यातील वडगाव पान परिसरात ही घटना घडली. सहावी इयत्तेत शिकणारी सुमारे 11 ते 12 वर्षांची अल्पवयीन...
अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यात घडलेली सहावीतील विद्यार्थिनीवरील अॅसिड हल्ल्याची घटना अत्यंत धक्कादायक असून संपूर्ण परिसर हादरला आहे. या घटनेने पुन्हा एकदा महिला व मुलींच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न ऐरणीवर आला...
अमेरिकेच्या राष्ट्रीय दहशतवादविरोधी केंद्राचे (National Counterterrorism Center) संचालक जो केंट यांनी इराण युद्धाच्या पार्श्वभूमीवर आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. ही घटना अमेरिकन प्रशासनासाठी मोठा...
अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यात घडलेली सहावीतील विद्यार्थिनीवरील अॅसिड हल्ल्याची घटना अत्यंत धक्कादायक असून संपूर्ण परिसर हादरला आहे. या घटनेने पुन्हा एकदा महिला व मुलींच्या...
राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायाधिकरण (NCLT) ने अदानी समूहाच्या जयप्रकाश असोसिएट्स (JAL) या दिवाळखोर कंपनीच्या अधिग्रहणासाठी सादर केलेल्या सुमारे ₹१४,५३५ कोटींच्या रिझोल्यूशन प्लॅनला मंजुरी दिली...
देशातील तामिळनाडू, केरळ, आसाम, पश्चिम बंगाल ही चार राज्य आणि पुद्दचेरी या केंद्र शासित प्रदेशात निवडणुका. सगळ्यात कडवी झुंज प.बंगालमध्ये आहे. २०२१ च्या निवडणुकी...
भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू इरफान पठाण याने पंजाब किंग्सचा कर्णधार श्रेयस अय्यर याच्यावर पूर्ण विश्वास व्यक्त केला आहे. आयपीएल २०२५ मधील शानदार कामगिरी तो...
२५ वर्षांपूर्वी ईडन गार्डन्सवर भारताने टेस्ट क्रिकेटमधील सर्वात संस्मरणीय विजयांपैकी एक मिळवला होता. २००१ साली ऑस्ट्रेलियाविरुद्ध मिळालेल्या त्या ऐतिहासिक विजयाच्या आठवणी पुन्हा एकदा ताज्या...
युनायटेड स्टेट्स कमिशन ऑन इंटरनॅशनल रिलिजस फ्रीडम (USCIRF) च्या अहवालात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि रिसर्च अँड ऍनालिसिस विंग (रॉ) वर निर्बंध लावण्याची शिफारस करण्यात...
इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) २०२६ च्या १९व्या हंगामाची सुरुवात २८ मार्चपासून होणार आहे. पहिल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात एम. चिन्नास्वामी...
१ एप्रिल २०२६ पासून देशातील आयकर व्यवस्थेत काही महत्त्वाचे बदल लागू होणार असून, हे बदल करदात्यांसाठी सुलभता आणि पारदर्शकता वाढवण्याच्या दृष्टीने करण्यात आले आहेत....