भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी सोमवारी त्यांची नवी टीम जाहीर केली. भाजपाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नियुक्ती झाल्यानंतर टीम घोषित करण्यासाठी त्यांनी ७ महिन्यांपेक्षा जास्त काळ घेतला. २०२७ मध्ये सात राज्यांमध्ये विधानसभेच्या निवडणुका आहेत. ज्यामध्ये उत्तर प्रदेशचाही समावेश आहे. याला लोकसभेची सेमीफायनल मानले जाते. २०२९ मध्ये लोकसभेची निवडणूक आहे.
भाजपाच्या नव्या...
पुण्याच्या चाकण औद्योगिक पट्ट्यातील खराब रस्ते, खड्डे आणि वाहतूक कोंडीच्या समस्येवर प्रशासनाने कठोर भूमिका घेतली आहे. ३१ ऑगस्टपर्यंत प्रमुख रस्त्यांवरील खड्डे आणि साइडपट्ट्यांची दुरुस्ती पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले...
मुंबईवरील २६/११ दहशतवादी हल्ल्याच्या सूत्रधारांवर भारतात कायदेशीर कारवाई करण्याच्या प्रयत्नांना आता नवी दिशा मिळाली आहे. पाकिस्तानात असलेल्या आणि भारताकडे...
आसाममधील प्रसिद्ध काझीरंगा राष्ट्रीय उद्यानाभोवती असलेल्या पर्यावरण संवेदनशील क्षेत्राची (Eco-Sensitive Zone - ESZ) हद्द कमी करण्याच्या राज्य सरकारच्या प्रस्तावावरून...
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्या प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने मंगळवारी (१९ ऑगस्ट) महत्त्वपूर्ण निर्णय...
क्रीडा मंत्रालयाने मंगळवारी, १८ ऑगस्ट रोजी २०२५ च्या अर्जुन पुरस्कारासाठी १७ खेळाडूंची नावे जाहीर केली आहेत. या यादीत भारताचा स्टार ऍथलीट तेजस्विन शंकर याचे...
बाहेर जेवताना केवळ पदार्थाची चव आणि रेस्टॉरंटचा लूक पाहून निर्णय घेऊ नका, तर अन्नाची सुरक्षितता आणि स्वच्छतेलाही तितकेच महत्त्व द्या, असा सल्ला महाराष्ट्र अन्न...
भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी सोमवारी त्यांची नवी टीम जाहीर केली. भाजपाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नियुक्ती झाल्यानंतर टीम घोषित करण्यासाठी त्यांनी ७ महिन्यांपेक्षा जास्त...
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हॉर्मुझच्या सामुद्रधुनीबाबत केलेल्या एका दाव्यामुळे अमेरिका-इराण संघर्ष आणखी चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ट्रम्प यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर हॉर्मुझच्या...
गॉल कसोटीच्या चौथ्या दिवशी भारताने श्रीलंकेविरुद्ध सामन्यावर भक्कम पकड मिळवली असून विजयासाठी आता केवळ सहा विकेट्सची गरज आहे. भारताने दुसऱ्या डावात १९३ धावा केल्यानंतर...
पुण्याच्या चाकण औद्योगिक पट्ट्यातील खराब रस्ते, खड्डे आणि वाहतूक कोंडीच्या समस्येवर प्रशासनाने कठोर भूमिका घेतली आहे. ३१ ऑगस्टपर्यंत प्रमुख रस्त्यांवरील खड्डे आणि साइडपट्ट्यांची दुरुस्ती...
भारतीय क्रिकेट संघाचा आक्रमक यष्टीरक्षक-फलंदाज ऋषभ पंत याने टेस्ट क्रिकेटमध्ये नवा इतिहास रचला आहे. श्रीलंकेविरुद्ध गॉल येथे सुरू असलेल्या पहिल्या कसोटीच्या दुसऱ्या डावात दोन...
मुंबईवरील २६/११ दहशतवादी हल्ल्याच्या सूत्रधारांवर भारतात कायदेशीर कारवाई करण्याच्या प्रयत्नांना आता नवी दिशा मिळाली आहे. पाकिस्तानात असलेल्या आणि भारताकडे प्रत्यार्पणासाठी उपलब्ध नसलेल्या दहशतवादी आरोपींवरही...
डार्विनमध्ये बांगलादेशविरुद्ध पहिली कसोटी गमावलेल्या ऑस्ट्रेलियाने २२ ऑगस्टपासून साउथ मॅके येथे सुरू होणाऱ्या दुसऱ्या कसोटीसाठी आपल्या १३ सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. पहिल्या कसोटीत...