27 C
Mumbai
Tuesday, June 30, 2026
पाकिस्तानच्या अनुभवावरून शिकण्याची बांगलादेशला संधी होती. ही संधी बांगलादेशने गमावलेली दिसते. भारताशी वाकडे घेतल्यानंतर पाकिस्तानचे नेते सध्या पाणी पाणी करतायत. हीच वेळ उद्या बांगलादेशवर येणार अशी चिन्हे आहेत. ‘भारताने बांगलादेशला अनुकूल असा जल वाटप करार करावा म्हणून त्यांना एक चांगली ऑफर द्या’ असा सल्ला डॉ.नझरूल इस्लाम या बांगलादेशी तज्ज्ञाने पंतप्रधान...
National Stock Exchange

अशा गुन्हेगारांना समाजात जगण्याचा अधिकार नाही!

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी नसरापूर येथील तीन वर्षीय चिमुरडीवर बलात्कार करून तिची...

पश्चिम बंगालमध्ये ओबीसी आरक्षणातील मुस्लिमांची घुसखोरी संपली !

मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांच्या नेतृत्वाखालील पश्चिम बंगालमधील भाजप सरकारने सोमवारी राज्याच्या इतर मागासवर्गीय (ओबीसी)...

पाकिस्तानने आधी स्वतःचा चेहरा आरशात पाहावा, भारताकडून कडक समज

कराचीत अलीकडे झालेल्या दहशतवादी हल्ल्याप्रकरणी पाकिस्तानने भारतावर केलेले आरोप भारताने फेटाळून लावत तीव्र प्रतिक्रिया...

अरविंद केजरीवाल अमृतसरमध्ये बांधणार सीता माता, लवकुशचे मंदिर

आम आदमी पक्षाचे (आप) राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी शनिवारी अमृतसरमध्ये माता सीता तसेच...

शहीद सैनिकांबाबत दिशाभूल करणाऱ्या दाव्यांना संरक्षण मंत्रालयाने फेटाळले

संरक्षण मंत्रालयाने संसदेत २८ जुलै २०२५ रोजी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी केलेल्या विधानाचा विपर्यास...

…हल्ले सुरूच राहिले तर इराणचे अस्तित्व संपेल!

अमेरिकेने शनिवारी (२७ जून) इराणने नुकत्याच झालेल्या युद्धविराम कराराचे उल्लंघन केल्याचा आरोप करत इराणमधील...

आम्हाला follow करा

111,000चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
318,000सदस्य यादीसदस्य व्हा

भारताच्या १२ एलपीजी जहाजांनी टोलशिवाय ओलांडली होर्मुझ सामुद्रधुनी

होर्मुझ सामुद्रधुनीत निर्माण झालेल्या अभूतपूर्व संकटाच्या काळात भारताने ऊर्जा पुरवठा सुरळीत ठेवण्यात यश मिळवले. केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी सांगितले की, भारताच्या १२ एलपीजी...

भयंकर तापमानामुळे युरोपात डांबरच नव्हे सिग्नलही वितळले, रस्ते उखडले

रविवारी युरोपातील अनेक भागांमध्ये तापमान ४० अंश सेल्सियस पर्यंत पोहोचले. शास्त्रज्ञांच्या मते, २० जूनपासून सुरू झालेली ही उष्णतेची लाट...

इस्कॉनकडून कोलकाता येथील प्रमुख धर्मगुरूंची हकालपट्टी

आंतरराष्ट्रीय कृष्णभावनामृत संघ (इस्कॉन)ने कोलकात्याचे उपाध्यक्ष आणि प्रमुख प्रवक्ते राधारमण दास यांना संघटनेतील सर्व पदांवरून हटवण्याचा निर्णय घेतला आहे....

राम मंदिर देणगी चोरी प्रकरणात एफआयआरपूर्वीच ५८ लाख परत मिळाले!

राम मंदिर देणगी चोरी प्रकरणाला आता नवे वळण मिळाले असून, मंदिर ट्रस्टशी संबंधित काही व्यक्तींच्या भूमिकेबाबत नवीन प्रश्न उपस्थित...

इतर नवीनतम कथा

बांगलादेशचा पायावर धोंडा भारताला ऑफर देण्याची सूचना होती, दिली चीनला…

पाकिस्तानच्या अनुभवावरून शिकण्याची बांगलादेशला संधी होती. ही संधी बांगलादेशने गमावलेली दिसते. भारताशी वाकडे घेतल्यानंतर पाकिस्तानचे नेते सध्या पाणी पाणी करतायत. हीच वेळ उद्या बांगलादेशवर...

अशा गुन्हेगारांना समाजात जगण्याचा अधिकार नाही!

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी नसरापूर येथील तीन वर्षीय चिमुरडीवर बलात्कार करून तिची हत्या करणाऱ्या नराधम भीमराव कांबळे या दोषीला न्यायालयाने सुनावलेल्या फाशीच्या...

पश्चिम बंगालमध्ये ओबीसी आरक्षणातील मुस्लिमांची घुसखोरी संपली !

मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांच्या नेतृत्वाखालील पश्चिम बंगालमधील भाजप सरकारने सोमवारी राज्याच्या इतर मागासवर्गीय (ओबीसी) आरक्षण व्यवस्थेत मोठे बदल करणारी दोन महत्त्वाची विधेयके विधानसभेत मंजूर...

‘मी कोणत्याही शर्तींचे उल्लंघन केलेले नाही, सगळ्या धर्मियांच्या कार्यक्रमाला मी जातो!’

मी रमजान ईदला जातो, जैन, शीख धर्माच्या कार्यक्रमात जातो, त्याच अनुषंगाने मी सकल हिंदू समाजाच्या कार्यक्रमालाही गेलो होतो. आम्ही इफ्तार पार्टीलाही जातो. तिथे मी...

भारताच्या १२ एलपीजी जहाजांनी टोलशिवाय ओलांडली होर्मुझ सामुद्रधुनी

होर्मुझ सामुद्रधुनीत निर्माण झालेल्या अभूतपूर्व संकटाच्या काळात भारताने ऊर्जा पुरवठा सुरळीत ठेवण्यात यश मिळवले. केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी...

आरोग्य, संरक्षण ते अंतराळ क्षेत्रापर्यंत भारत- सेशेल्समध्ये १९ महत्त्वाचे करार

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या तीन दिवसीय सेशेल्स दौऱ्यादरम्यान भारत आणि सेशेल्स यांनी संरक्षण, सागरी सुरक्षा, आरोग्य, डिजिटल पेमेंट, अंतराळ, शिक्षण, कृषी आणि विकास सहकार्य...

भयंकर तापमानामुळे युरोपात डांबरच नव्हे सिग्नलही वितळले, रस्ते उखडले

रविवारी युरोपातील अनेक भागांमध्ये तापमान ४० अंश सेल्सियस पर्यंत पोहोचले. शास्त्रज्ञांच्या मते, २० जूनपासून सुरू झालेली ही उष्णतेची लाट आतापर्यंतच्या नोंदवलेल्या सर्वात भीषण उष्णतेच्या...

इस्कॉनकडून कोलकाता येथील प्रमुख धर्मगुरूंची हकालपट्टी

आंतरराष्ट्रीय कृष्णभावनामृत संघ (इस्कॉन)ने कोलकात्याचे उपाध्यक्ष आणि प्रमुख प्रवक्ते राधारमण दास यांना संघटनेतील सर्व पदांवरून हटवण्याचा निर्णय घेतला आहे. याशिवाय त्यांना माध्यमे, सरकारी यंत्रणा...

खामेनेई यांच्या अंत्यसंस्कारासाठी केंद्रीय मंत्री, बिहारचे राज्यपाल राहणार उपस्थित

इराणचे सर्वोच्च नेते आयातुल्ला अली खामेनेई यांच्या राजकीय सन्मानाने होणाऱ्या अंत्यसंस्कार सोहळ्यासाठी भारताने उच्चस्तरीय प्रतिनिधीमंडळ पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्रीय परराष्ट्र राज्यमंत्री पबित्रा मार्गेरिटा...

दंतचिकित्सक सय्यद इशाक बनला राजकुमार, फसवले हिंदू मुलींना

शनिवारी सायंकाळी मध्य प्रदेशातील जबलपूरच्या मदन महाल परिसरात एका दंतचिकित्सा क्लिनिकमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले. विश्व हिंदू परिषद आणि इतर हिंदू संघटनांच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन...