28 C
Mumbai
Tuesday, February 10, 2026
बारामतीजवळ झालेल्या विमान अपघाताबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. या अपघातात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मृत्यू झाल्यानंतरही अनेक बाबी अद्याप स्पष्ट झालेल्या नाहीत. हा अपघात केवळ तांत्रिक चूक नसून त्यामागे गंभीर दुर्लक्ष किंवा अन्य कारणे दडलेली असू शकतात, असा संशय...
National Stock Exchange

अजित पवार विमान अपघातावर रोहित पवारांचे गंभीर सवाल

बारामतीजवळ झालेल्या विमान अपघाताबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन गंभीर...

हिमंता बिस्वा सरमा यांच्याकडून काँग्रेस नेत्यांवर ५०० कोटींचा मानहानीचा...

आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी मंगळवारी (१० फेब्रुवारी) काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जितेंद्र सिंह,...

तरुण आमदार मैथिली ठाकूर यांनी बिहारच्या आरोग्यमंत्र्यांनाच विचारला जाब

बिहार विधानसभेतील कामकाजादरम्यान, राज्यातील सर्वात तरुण आमदार मैथिली ठाकूर यांनी त्यांच्या अलीनगर मतदारसंघातील एका...

“डीके शिवकुमार यांना मुख्यमंत्रीपद द्या”

कर्नाटकमध्ये मुख्यमंत्री पदासाठीचा सुरू असलेला वाद अजूनही शमलेला नसून काही आमदारांच्या गटाने डीके शिवकुमार...

ग्रामीण निवडणुकांतही भाजपा अव्वल!

राज्यात आज जाहीर झालेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या निकालांनी ग्रामीण महाराष्ट्रातील राजकीय...

आम्हाला follow करा

111,000चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
291,000सदस्य यादीसदस्य व्हा

गोवा विशेष: राज्याची संस्कृती डिजिटल होणार!

गोवा राज्याने आपल्या सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारशाच्या संरक्षणासाठी एक ठोस आणि महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. गावागावांत पिढ्यान्‌पिढ्या चालत आलेल्या परंपरा, लोककथा, सण-उत्सव, कला, हस्तकला आणि ज्येष्ठ नागरिकांचे अनुभव आता...

लोकसभा अध्यक्षांविरुद्ध अविश्वास प्रस्तावावर चुकीची तारीख

काँग्रेसने लोकसभा अध्यक्ष ओम बिरला यांच्याविरोधात अविश्वास प्रस्ताव लोकसभा सचिवालयाकडे सादर केला आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान सत्ताधारी पक्ष आणि विरोधकांमध्ये...

“राजकीय लढाया न्यायालयात लढू नका”

आसाम भाजपने एक्स वर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा हे मुस्लिम पुरुषांवर प्रतीकात्मक गोळीबार करताना दाखवले...

महाराष्ट्रात सरकारी भरतीला गती

महाराष्ट्र सरकारने राज्यातील सरकारी भरती प्रक्रियेत मोठा निर्णय घेतला असून सुमारे ७० हजार रिक्त पदे लवकरच भरण्यात येणार आहेत....

इतर नवीनतम कथा

अजित पवार विमान अपघातावर रोहित पवारांचे गंभीर सवाल

बारामतीजवळ झालेल्या विमान अपघाताबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. या अपघातात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा...

आता यूपीआयद्वारे पीएफ पैसे काढण्याची सुविधा

कर्मचारी वर्गासाठी अत्यंत दिलासादायक ठरणारी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. कर्मचारी भविष्य निधी संघटना लवकरच पीएफ खात्यातील पैसे यूपीआयच्या माध्यमातून थेट आणि झटपट काढण्याची...

विदिशा येथे १००० वर्षे जुन्या मंदिरातील विष्णू मूर्तीची विटंबना

मध्य प्रदेशच्या विदिशा जिल्ह्यात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. जिल्ह्यातील सिरोंज तहसीलमधील गोपालनगर गावात असलेल्या सुमारे १००० वर्षे जुन्या भगवान विष्णू मंदिरात अज्ञात...

गोवा विशेष: राज्याची संस्कृती डिजिटल होणार!

गोवा राज्याने आपल्या सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारशाच्या संरक्षणासाठी एक ठोस आणि महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. गावागावांत पिढ्यान्‌पिढ्या चालत आलेल्या परंपरा, लोककथा, सण-उत्सव, कला, हस्तकला...

AI कंटेंटवर सरकारची थेट कारवाई

डिजिटल माध्यमांवर वेगाने वाढत असलेल्या एआय-निर्मित (कृत्रिम बुद्धिमत्तेने तयार केलेल्या) मजकूर, फोटो, व्हिडिओ आणि डीपफेक कंटेंटवर नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्र सरकारने आयटी नियमांमध्ये महत्त्वाचे बदल...

बांगलादेशात निवडणुकीपूर्वी हिंदू व्यापाऱ्याची हत्या

बांगलादेशमध्ये निवडणुका होणार असून पंतप्रधानपदासाठीच्या निवडणुकीच्या काही दिवस आधीच पुन्हा एकदा हिंदू व्यावसायिकाची हत्या झाल्याचे समोर आले आहे. सोमवारी मैमनसिंगमध्ये एका हिंदू व्यावसायिकाची हत्या...

शेअर बाजारात तेजी कायम

मंगळवार, १० फेब्रुवारी रोजी भारतीय शेअर बाजारात सकारात्मक वातावरण पाहायला मिळाले. दिवसभराच्या चढ-उतारानंतर बाजार मजबुतीने बंद झाला. बीएसई सेन्सेक्स २०८ अंकांनी वाढून उच्चांकाजवळ बंद...

हिमंता बिस्वा सरमा यांच्याकडून काँग्रेस नेत्यांवर ५०० कोटींचा मानहानीचा दावा

आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी मंगळवारी (१० फेब्रुवारी) काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जितेंद्र सिंह, भूपेश बघेल आणि गौरव गोगोई यांच्याविरुद्ध ५०० कोटी रुपयांचा मानहानीचा...

एका कुटुंबातील पाच जणांची विष प्राशन करून आत्महत्या

उत्तर प्रदेशातील मथुरा जिल्ह्यातील एका गावात हृदय पिळवटून टाकणारी घटना उघडकीस आली आहे. एका कुटुंबातील पाच सदस्य विष प्राशन केल्यानंतर मृत अवस्थेत आढळून आल्याने...

चोरीच्या दुचाकीवर गर्लफ्रेंडला फिरवण्याचा छंद चोराच्या अंगलट

मुंबई : चोरीच्या मोटारसायकलींवर गर्लफ्रेंडला फिरवण्याचा छंद एका सराईत चोराला चांगलाच महागात पडला आहे. दिंडोशी पोलिसांनी मोठी कारवाई करत वाहनचोरी प्रकरणातील आरोपीला अटक करून...