25 C
Mumbai
Monday, September 14, 2026
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गेल्या वर्षी १३ सप्टेंबर २०२५ रोजी ५१.३८ किलोमीटर लांबीच्या बैराबी-सैरांग रेल्वेमार्गाचे आणि सैरांग रेल्वेस्थानकाचे उद्घाटन झाले आणि मिझोरामच्या विकासाच्या नव्या पर्वाला सुरुवात झाली. काँग्रेसच्या काळात मिझोराममध्ये रेल्वे पोहोचली नाही पण मोदी सरकारच्या काळात सुरू झालेल्या या रेल्वेमुळे या दुर्गम डोंगराळ राज्याच्या विकासाला मोठी...
National Stock Exchange

भारताच्या संरक्षण, परराष्ट्र धोरणाचा कणा झाला मजबूत!

भारताच्या परराष्ट्र आणि संरक्षण धोरणाचा कणा मजबूत असून ‘इंडिया फर्स्ट’ म्हणजेच भारत प्रथम हा...

पंतप्रधान मोदींच्या रौप्यमहोत्सवी कारकीर्दीनिमित्त सेवा संकल्प

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सार्वजनिक जीवनातील २५ वर्षांच्या सेवेनिमित्त देशभरात ‘सेवा संकल्प अभियान’ राबवण्यात...

जरांगे पाटलांच्या मुंबईतील उपोषणाला पोलिसांची परवानगी नाही

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आझाद मैदानात १९ सप्टेंबरपासून आमरण उपोषणाला बसण्याचा इशारा देणारे मनोज जरांगे...

महत्त्वाच्या खनिजांचा शस्त्र म्हणून वापर प्रगतीला अडथळा !

ब्रिक्स शिखर परिषदेतील समारोपाच्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समावेशकतेला केंद्रस्थानी ठेवत तंत्रज्ञान आणि...

सीमाशांतता हवी, मतभेदांचे होऊ नयेत वाद; भारत चीन संबंधांची...

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्यात नवी दिल्ली येथील ब्रिक्स...

‘आम्ही साऱ्या भाग्यवान’ म्हणत महिलांनी काढला मोदींसोबत फोटो

ब्रिक्स व्यावसायिक मंचाच्या निमित्ताने शुक्रवारी नवी दिल्लीमध्ये एक अनोखा आणि उत्साहपूर्ण क्षण पाहायला मिळाला....

सुरक्षित समुद्री वाहतूक, कर्मचाऱ्यांची सुरक्षा सर्वोपरी

जागतिक व्यापाराला चालना देण्यासाठी समुद्रमार्गावरील वाहतूक स्वातंत्र्य आणि समुद्रातील कर्मचाऱ्यांची सुरक्षा अत्यंत महत्त्वाची आहे....

आम्हाला follow करा

111,000चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
333,000सदस्य यादीसदस्य व्हा

गणेशोत्सवासाठी मुंबई पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त

मुंबई : गणेशोत्सवाच्या काळात नागरिकांनी सुरक्षित आणि निर्भय वातावरणात सण साजरा करावा, यासाठी मुंबई पोलिसांनी शहरात कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात केली आहे. उत्सवाच्या कालावधीत ७ अतिरिक्त पोलिस आयुक्त, ३७...

मिझोराममधील पहिली बैराबी-सायरंग रेल्वे झाली एका वर्षाची

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गेल्या वर्षी १३ सप्टेंबर २०२५ रोजी ५१.३८ किलोमीटर लांबीच्या बैराबी-सैरांग रेल्वेमार्गाचे आणि सैरांग...

चेंबूरमध्ये बेस्टच्या इलेक्ट्रिक बसला अचानक आग

मुंबईतील चेंबूर परिसरात बेस्टच्या इलेक्ट्रिक बसला अचानक आग लागल्याची घटना रविवारी घडली. महुल गाव ते ट्रॉम्बे या मार्गावर धावणारी...

नालासोपाऱ्यात गणेशमूर्ती भाविकांच्या अंगावर कोसळली

नालासोपारा पश्चिमेकडील फन फिएस्टा थिएटरजवळ गणेश आगमन मिरवणुकीदरम्यान मोठी दुर्घटना थोडक्यात टळली. मोरेगाव सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची गणेशमूर्ती ट्रॉलीवरून मिरवणुकीत...

इतर नवीनतम कथा

भारतीय संघाने जिंकले ज्युनियर महिला आशिया कपचे विजेतेपद

भारतीय संघाने ज्युनियर महिला आशिया कप २०२६चे विजेतेपद आपल्या नावावर केले आहे. अंतिम सामन्यात भारताने शानदार कामगिरी करत यजमान चीनचा १-० असा पराभव केला. सानिका...

तन्वी पत्रीने हमवतन शायनाचा पराभव करत जिंकले अंडर-१७ विजेतेपद

१५ वर्षीय तन्वी पत्रीने रविवारी बॅडमिंटन आशिया अंडर-१७ आणि अंडर-१५ ज्युनियर अजिंक्यपद स्पर्धेत मुलींच्या एकेरीतील अंडर-१७ विजेतेपद आपल्या नावावर केले. तन्वीने सर्व भारतीय अंतिम...

भारतीय पुरुष हॉकी संघाचा ज्युनियर आशिया कपमध्ये विक्रमी ‘षटकार’

भारतीय ज्युनियर पुरुष हॉकी संघाने रविवारी मोकी प्रशिक्षण तळावर खेळल्या गेलेल्या अंतिम सामन्यात दक्षिण कोरियाचा ४-१ असा पराभव करत विक्रमी सहाव्यांदा आशिया कपचे विजेतेपद...

भारताच्या संरक्षण, परराष्ट्र धोरणाचा कणा झाला मजबूत!

भारताच्या परराष्ट्र आणि संरक्षण धोरणाचा कणा मजबूत असून ‘इंडिया फर्स्ट’ म्हणजेच भारत प्रथम हा दृष्टिकोन सरकारच्या धोरणाचा केंद्रबिंदू आहे, अशा शब्दांत भारताचे गृहमंत्री अमित...

गणेशोत्सवासाठी मुंबई पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त

मुंबई : गणेशोत्सवाच्या काळात नागरिकांनी सुरक्षित आणि निर्भय वातावरणात सण साजरा करावा, यासाठी मुंबई पोलिसांनी शहरात कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात केली आहे. उत्सवाच्या कालावधीत...

मिझोराममधील पहिली बैराबी-सायरंग रेल्वे झाली एका वर्षाची

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गेल्या वर्षी १३ सप्टेंबर २०२५ रोजी ५१.३८ किलोमीटर लांबीच्या बैराबी-सैरांग रेल्वेमार्गाचे आणि सैरांग रेल्वेस्थानकाचे उद्घाटन झाले आणि मिझोरामच्या...

आयआरसीटीसीकडून एका दिवसात २० लाखांहून अधिक रेल्वे तिकिटांची विक्री

सणासुदीचा हंगाम सुरू होताच रेल्वे प्रवासासाठी तिकिटांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. याच वाढत्या मागणीचा परिणाम आता आयआरसीटीसीच्या तिकीट बुकिंगच्या आकडेवारीतही दिसून आला आहे....

पंतप्रधान मोदींच्या रौप्यमहोत्सवी कारकीर्दीनिमित्त सेवा संकल्प

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सार्वजनिक जीवनातील २५ वर्षांच्या सेवेनिमित्त देशभरात ‘सेवा संकल्प अभियान’ राबवण्यात येणार असल्याची माहिती अमित शाह यांनी दिली. १७ सप्टेंबर रोजी...

सौदीची ईस्ट-वेस्ट पाइपलाइन ड्रोन हल्ल्यानंतर बंद

पश्चिम आशियातील संघर्षाची झळ आता जागतिक ऊर्जा बाजाराला बसू लागली आहे. सौदी अरेबियातील ईस्ट-वेस्ट तेलवाहिनी ड्रोन हल्ल्यानंतर तात्पुरती बंद करण्यात आली आहे. रियाध आणि...

ब्रिक्समधला ‘आय’ मजबूत झालाय…

नवी दिल्लीत आयोजित केलेल्या ब्रिक्स गटाच्या परिषदेची आज सांगता झाली. प्रत्येक चांगल्या गोष्टीबाबत नाक मुरडणाऱ्या नाराज फुफांची प्रतिक्रिया ब्रिक्सबाबतही फुगल्या तोंडाने आली. कधी काळी...