पेपरफुटीला आळा घालण्यासाठीच्या सार्वजनिक परीक्षा (अन्याय्य मार्गांना प्रतिबंध) सुधारणा विधेयक, २०२६ ला लोकसभेने बुधवारी आवाजी मतदानाने मंजुरी दिली. या विधेयकात पेपरफुटीविरोधी कायद्यात व्यापक बदल करण्यात आले असून, दोषींना १० वर्षांपर्यंत कारावास आणि ५० लाख रुपयांपर्यंत दंडाची तरतूद करण्यात आली आहे.
विरोधकांच्या घोषणाबाजीदरम्यान हे विधेयक मंजूर करण्यात आले. विद्यार्थी आंदोलकांवरील पोलिस...
महाराष्ट्रात पुन्हा एकदा पावसाने आक्रमक रूप धारण केले असून पुढील तीन दिवस राज्यातील अनेक भागांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. भारतीय हवामान विभागाने कोकण, पश्चिम महाराष्ट्र...
काँग्रेस खासदार प्रियांका वाड्रा यांनी पेपर लीक प्रकरणानंतर स्थापन केलेल्या टास्क फोर्समधील व्ही. कामकोटी यांच्यावर टीका केली आहे. ते गोमुत्र एक्स्पर्ट आहेत, असे म्हणत...
कॉक्रोच आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी सोनम वांगचूक जंतरमंतरवर उपोषण करत होते. हॉस्पिटलमध्ये हलवल्यानंतरही त्यांनी उपोषण जारी ठेवले. ते माघार घेण्याची चिन्हे नसताना, अचानक सरकारने विनंती...
महाराष्ट्रात पुन्हा एकदा पावसाने आक्रमक रूप धारण केले असून पुढील तीन दिवस राज्यातील अनेक भागांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. भारतीय...
जंतर मंतरवर झालेल्या आंदोलनाच्या संदर्भात दाखल करण्यात आलेल्या विविध याचिकांची सुनावणी करताना, "आंदोलनात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांवर कोणतीही कठोर कारवाई करू नका, त्यांना अटक केली...
पेपरफुटीला आळा घालण्यासाठीच्या सार्वजनिक परीक्षा (अन्याय्य मार्गांना प्रतिबंध) सुधारणा विधेयक, २०२६ ला लोकसभेने बुधवारी आवाजी मतदानाने मंजुरी दिली. या विधेयकात पेपरफुटीविरोधी कायद्यात व्यापक बदल...
थायलंडमध्ये स्वस्त पर्यटन पॅकेजच्या आमिषाला बळी पडलेल्या तीन भारतीय नागरिकांना भीषण अनुभवाला सामोरे जावे लागले. पटाया येथे भारतीय आणि पाकिस्तानी नागरिकांचा समावेश असलेल्या एका...
गेल्या वर्षी १२ जून रोजी अहमदाबाद विमानतळाजवळ अपघातग्रस्त झालेल्या एअर इंडियाच्या बोईंग ७८७ ड्रीमलाइनर विमानाच्या फ्यूल कंट्रोल स्विच प्रणालीमध्ये कोणताही तांत्रिक दोष आढळलेला नाही,...
देशातील सर्वाधिक चर्चेत राहिलेल्या कोळसा ब्लॉक वाटप (कोलगेट) प्रकरणात दिवंगत माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांना सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. केंद्रीय अन्वेषण...
भारतीय शेअर बाजाराने बुधवारी जोरदार पुनरागमन करत गुंतवणूकदारांना मोठा दिलासा दिला. सलग काही दिवसांच्या अस्थिरतेनंतर मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स तब्बल ८८९.३४ अंकांनी (१.१६%) वाढून...
कॉकरोच जनता पार्टी (सीजेपी) चे प्रवक्ते सौरव दास यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर लक्ष्य करणाऱ्या व्यंगात्मक समाजमाध्यम पोस्ट हटवल्याच्या कथित प्रकारावर टीका केली. त्याने...