ग्राहकांना छळणाऱ्या बिल्डरांपासून सर्वसामान्य ग्राहकाचे रक्षण करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळामध्ये महारेरा कायदा झाला. या कायद्याअंतर्गत बिल्डरांवर शेकडो कोटींचा दंड ठोठावण्यात आला आहे. परंतु त्याची वसुलीच होत नसल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. ७९२ कोटी रुपयांच्या वसुलीचे आदेश देण्यात आल आहेत पण कित्येक कोटींची वसुलीच झालेली नाही. यासंदर्भात...
देशभरात आठवीच्या सामाजिक विज्ञानाच्या पाठ्यपुस्तकावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. हे पुस्तक राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद (एनसीईआरटी) यांनी प्रकाशित केले आहे. या पुस्तकात न्यायपालिकेतील भ्रष्टाचारासंबंधी काही संदर्भ...
आठवड्याच्या सुरुवातीला चित्रपटाच्या सेन्सॉर प्रमाणपत्राला आव्हान देणारी याचिका दाखल झाल्यानंतर केरळ उच्च न्यायालयाने गुरुवारी ‘द केरळ स्टोरी २’ च्या...
केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) गुरुवारी रिलायन्स कम्युनिकेशन्स (RCom) चे प्रवर्तक अनिल अंबानी यांच्या निवासस्थानी आणि कार्यालयांवर धाडी टाकल्या. बँक ऑफ बडोदाने केलेल्या २,२२० कोटी...
ग्राहकांना छळणाऱ्या बिल्डरांपासून सर्वसामान्य ग्राहकाचे रक्षण करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळामध्ये महारेरा कायदा झाला. या कायद्याअंतर्गत बिल्डरांवर शेकडो कोटींचा दंड ठोठावण्यात आला आहे....
गोव्यातील उत्तर भागातील अरपोरा येथे असलेल्यानाईटक्लबमध्ये ६ ते ७ डिसेंबर २०२५ च्या मध्यरात्री भीषण आग लागली होती. या दुर्घटनेत एकूण २५ जणांचा मृत्यू झाला...
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत हिंदी सक्तीच्या मुद्द्यावरून विरोधकांवर जोरदार टीका करत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर थेट निशाणा साधला. राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेला उत्तर...
देशभरात आठवीच्या सामाजिक विज्ञानाच्या पाठ्यपुस्तकावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. हे पुस्तक राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद (एनसीईआरटी) यांनी प्रकाशित केले आहे. या...
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी घडामोड घडली आहे. अजित पवार यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने नवीन राष्ट्रीय अध्यक्षाची घोषणा केली आहे. पक्षाच्या बैठकीत...
राज्याच्या विधानसभेत इतिहासाच्या अभ्यासक्रमावरून जोरदार चर्चा रंगली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एनसीईआरटीच्या पुस्तकांतील इतिहास मांडणीवर भाष्य करताना महत्त्वपूर्ण विधान केले आणि अभ्यासक्रमातील बदलांचे समर्थन...
पंतप्रधान मोदींनी आपल्या भाषणाची सुरुवात नेतान्याहू यांना त्यांचे मित्र म्हणून केली आणि म्हणाले, “आमचे संबंध काळाच्या कसोटीवर उतरले असून या भागीदारीला विशेष धोरणात्मक भागीदारीचा...
केंद्र सरकारने १ एप्रिल २०२६ पासून देशभरात २० टक्के इथेनॉल मिसळलेले पेट्रोल अनिवार्य करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालय यांनी...
२६ फेब्रुवारी २०२६ रोजी भारतीय शेअर बाजारात मोठ्या चढ-उतारांनंतर दिवसअखेर मिश्र चित्र पाहायला मिळाले. सकाळी बाजाराची सुरुवात सकारात्मक संकेतांनी झाली होती. जागतिक बाजारातील स्थिरतेमुळे...