28 C
Mumbai
Friday, March 21, 2025
मुख्यमंत्री पदावरून उपमुख्यमंत्री झालो यामध्ये काही फरक पडलेला नाही. काम करणाऱ्याला काही फरक पडत नाही. मग सारखे सारखे गावाला का जाता? यावर उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले, गाव आहे, गावाचा मला अभिमान आहे, काही लोकांना घर सुटत नाही ते लोक माझ्यावर आरोप करतात. एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत उपमुख्यमंत्री शिंदे यांनी हे वक्तव्य...

गेल्या वर्षी अमेरिकेतून २९७ प्राचीन वस्तू भारतात आणल्या…

भारत सरकारने संसदेत माहिती दिली की, आतापर्यंत अमेरिका मधून ५८८ भारतीय प्राचीन वस्तू परत...

उरी, पुलवामा हल्ल्याचा बदला घेऊन पंतप्रधान मोदींनी भारताला इस्रायल,...

गृह मंत्रालयाच्या कामकाजावरील चर्चेदरम्यान राज्यसभेत बोलताना गृहमंत्री अमित शाह यांनी काश्मीर मुद्द्यावर भाष्य केले....

उद्धव ठाकरेंशी संबंध राहिला नाही, तर राज ठाकरेंशी संबध...

उद्धव ठाकरेंशी संबध राहिला नाहीतर राज ठाकरेंशी संबध राहिला आहे. उद्धव ठाकरेंशी पुन्हा युती...

दिशा सालियन प्रकरणात आदित्य ठाकरेंना अटक करून चौकशी करा

दिशा सालियन हिच्या संशयास्पद मृत्यूचे प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आले असून यामुळे आमदार आदित्य...

‘काँग्रेसच्या सत्तेत मणिपूर जळत राहिला, पण काँग्रेसने लक्ष दिले...

राज्यसभेत मणिपुरवर झालेल्या चर्चेच्या उत्तरात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला....

आम्हाला follow करा

111,000चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
237,000सदस्य यादीसदस्य व्हा

सोमवारी पत्रकार शितोळे यांची शोकसभा

वरिष्ठ पत्रकार अभिमन्यू शितोळे यांचे नुकतेच निधन झाले. नवभारत टाइम्स या हिंदी वर्तमानपत्रात अनेक वर्षे पत्रकार म्हणून ते कार्यरत होते. ७ मार्चला त्यांचे मुंबईत निधन झाले. शितोळे यांच्या निधनाबद्दल...

उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले, बांबू पण लावलेत आम्ही…

मुख्यमंत्री पदावरून उपमुख्यमंत्री झालो यामध्ये काही फरक पडलेला नाही. काम करणाऱ्याला काही फरक पडत नाही. मग सारखे सारखे गावाला...

तिरुमाला मंदिरात केवळ हिंदूंनाच नोकरी द्यायला हवी

आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी शुक्रवार, २१ मार्च रोजी महत्त्वाचे विधान केले. तिरुमाला मंदिरात केवळ हिंदूंनाच नोकरी दिली...

आयबी अधिकारी असल्याचे सांगून ज्वेलर्सची ११ लाखाची लूट!

'इंटेलिजन्स ब्युरो' (गुप्तचर विभाग)चे अधिकारी असल्याचे सांगून मुंबईतील एका ज्वेलर्स साडे अकरा लाख रुपये उकळणाऱ्या चार तोतयांना लोकमान्य टिळक...

इतर नवीनतम कथा

सोमवारी पत्रकार शितोळे यांची शोकसभा

वरिष्ठ पत्रकार अभिमन्यू शितोळे यांचे नुकतेच निधन झाले. नवभारत टाइम्स या हिंदी वर्तमानपत्रात अनेक वर्षे पत्रकार म्हणून ते कार्यरत होते. ७ मार्चला त्यांचे मुंबईत...

एका वाक्यात कचरा केला…

पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि त्यांचे पुत्र आदित्य ठाकरे यांचे एक वैशिष्ट्य आहे. ते विधिमंडळात कमी आणि पत्रकारांच्या कॅमेरासमोर जास्त बडबड करत असतात. सभागृहातील कामकाजाकडे...

उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले, बांबू पण लावलेत आम्ही…

मुख्यमंत्री पदावरून उपमुख्यमंत्री झालो यामध्ये काही फरक पडलेला नाही. काम करणाऱ्याला काही फरक पडत नाही. मग सारखे सारखे गावाला का जाता? यावर उपमुख्यमंत्री शिंदे...

तिरुमाला मंदिरात केवळ हिंदूंनाच नोकरी द्यायला हवी

आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी शुक्रवार, २१ मार्च रोजी महत्त्वाचे विधान केले. तिरुमाला मंदिरात केवळ हिंदूंनाच नोकरी दिली पाहिजे, असे मत त्यांनी व्यक्त...

आयबी अधिकारी असल्याचे सांगून ज्वेलर्सची ११ लाखाची लूट!

'इंटेलिजन्स ब्युरो' (गुप्तचर विभाग)चे अधिकारी असल्याचे सांगून मुंबईतील एका ज्वेलर्स साडे अकरा लाख रुपये उकळणाऱ्या चार तोतयांना लोकमान्य टिळक मार्ग पोलिसांनी नुकतीच अटक केली...

वक्फ बोर्डाने बळकावलेल्या खासगी तसेच देवस्थानच्या जमीनी काढून घेणार

राज्यात अनेक ठिकाणी वक्फ बोर्डाने जमिनी बळकावल्याच्या तक्रारी केल्या जात आहेत. याबाबत केंद्रीय स्तरावर कायदा करण्याचे काम सुरु आहे. मात्र, खासगी आणि देवस्थानच्या जमीनी...

‘राम मंदिरासाठी सत्ता गमवावी लागली तरी काही हरकत नाही…’

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आज (२१ मार्च) अयोध्येत दाखल होत रामलल्लाचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी जनतेला संबोधित करताना मोठे वक्तव्य केले. ते...

औषधी गुणधर्मांनी युक्त ‘जव’… आहारात आणि उपचारातही!

प्राचीन काळापासून जव हा औषधी गुणधर्मांनी भरलेला आहार मानला जातो. आजही तो आपल्या दैनंदिन जीवनात उपयुक्त आहे. हे गव्हासारखे पौष्टिक धान्य आहे, जे केवळ...

गेल्या वर्षी अमेरिकेतून २९७ प्राचीन वस्तू भारतात आणल्या…

भारत सरकारने संसदेत माहिती दिली की, आतापर्यंत अमेरिका मधून ५८८ भारतीय प्राचीन वस्तू परत आणल्या गेल्या आहेत, ज्यापैकी २०२४ मध्ये २९७ वस्तू भारतात परत...

उरी, पुलवामा हल्ल्याचा बदला घेऊन पंतप्रधान मोदींनी भारताला इस्रायल, अमेरिकेच्या यादीत आणले

गृह मंत्रालयाच्या कामकाजावरील चर्चेदरम्यान राज्यसभेत बोलताना गृहमंत्री अमित शाह यांनी काश्मीर मुद्द्यावर भाष्य केले. उरी आणि पुलवामा हल्ल्यांचा उल्लेख करताना अमित शहा म्हणाले की,...