मुख्यमंत्री पदावरून उपमुख्यमंत्री झालो यामध्ये काही फरक पडलेला नाही. काम करणाऱ्याला काही फरक पडत नाही. मग सारखे सारखे गावाला का जाता? यावर उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले, गाव आहे, गावाचा मला अभिमान आहे, काही लोकांना घर सुटत नाही ते लोक माझ्यावर आरोप करतात.
एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत उपमुख्यमंत्री शिंदे यांनी हे वक्तव्य...
वरिष्ठ पत्रकार अभिमन्यू शितोळे यांचे नुकतेच निधन झाले. नवभारत टाइम्स या हिंदी वर्तमानपत्रात अनेक वर्षे पत्रकार म्हणून ते कार्यरत होते. ७ मार्चला त्यांचे मुंबईत निधन झाले. शितोळे यांच्या निधनाबद्दल...
वरिष्ठ पत्रकार अभिमन्यू शितोळे यांचे नुकतेच निधन झाले. नवभारत टाइम्स या हिंदी वर्तमानपत्रात अनेक वर्षे पत्रकार म्हणून ते कार्यरत होते. ७ मार्चला त्यांचे मुंबईत...
पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि त्यांचे पुत्र आदित्य ठाकरे यांचे एक वैशिष्ट्य आहे. ते विधिमंडळात कमी आणि पत्रकारांच्या कॅमेरासमोर जास्त बडबड करत असतात. सभागृहातील कामकाजाकडे...
मुख्यमंत्री पदावरून उपमुख्यमंत्री झालो यामध्ये काही फरक पडलेला नाही. काम करणाऱ्याला काही फरक पडत नाही. मग सारखे सारखे गावाला का जाता? यावर उपमुख्यमंत्री शिंदे...
आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी शुक्रवार, २१ मार्च रोजी महत्त्वाचे विधान केले. तिरुमाला मंदिरात केवळ हिंदूंनाच नोकरी दिली पाहिजे, असे मत त्यांनी व्यक्त...
'इंटेलिजन्स ब्युरो' (गुप्तचर विभाग)चे अधिकारी असल्याचे सांगून मुंबईतील एका ज्वेलर्स साडे अकरा लाख रुपये उकळणाऱ्या चार तोतयांना लोकमान्य टिळक मार्ग पोलिसांनी नुकतीच अटक केली...
राज्यात अनेक ठिकाणी वक्फ बोर्डाने जमिनी बळकावल्याच्या तक्रारी केल्या जात आहेत. याबाबत केंद्रीय स्तरावर कायदा करण्याचे काम सुरु आहे. मात्र, खासगी आणि देवस्थानच्या जमीनी...
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आज (२१ मार्च) अयोध्येत दाखल होत रामलल्लाचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी जनतेला संबोधित करताना मोठे वक्तव्य केले. ते...
प्राचीन काळापासून जव हा औषधी गुणधर्मांनी भरलेला आहार मानला जातो. आजही तो आपल्या दैनंदिन जीवनात उपयुक्त आहे. हे गव्हासारखे पौष्टिक धान्य आहे, जे केवळ...
भारत सरकारने संसदेत माहिती दिली की, आतापर्यंत अमेरिका मधून ५८८ भारतीय प्राचीन वस्तू परत आणल्या गेल्या आहेत, ज्यापैकी २०२४ मध्ये २९७ वस्तू भारतात परत...
गृह मंत्रालयाच्या कामकाजावरील चर्चेदरम्यान राज्यसभेत बोलताना गृहमंत्री अमित शाह यांनी काश्मीर मुद्द्यावर भाष्य केले. उरी आणि पुलवामा हल्ल्यांचा उल्लेख करताना अमित शहा म्हणाले की,...