27 C
Mumbai
Wednesday, October 16, 2024
वय वर्षे ८४ असलेले ज्येष्ठ नेते शरद पवार यांना महाराष्ट्राचा चेहरामोहरा बदलण्याची नैतिक जबाबदारी आठवली आहे. आठ दशके उलटल्यानंतर एखाद्याला आय़ुष्याचे लक्ष्य सापडावे, हे आश्चर्यकारक आहे. चार वेळा मुख्यमंत्री आणि केंद्रात दहा वर्षे मंत्रीपदी असताना पवार असे काय करत होते, ज्यामुळे त्यांना महाराष्ट्राचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी उसंत मिळाली नाही, असा...

८.३० ला मतमोजणी सुरू होते पण ८.१० ला लीड...

केंद्रीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्र आणि झारखंड विधानसभा निवडणुकीची घोषणा केली आहे. यानुसार २० नोव्हेंबर...

विधानसभेचे बिगुल वाजले; २० नोव्हेंबरला मतदान तर २३ रोजी...

केंद्रीय निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद पार पडली असून महाराष्ट्र आणि झारखंडच्या विधानसभा निवडणुकीची घोषणा...

उद्धव ठाकरेंवर अँजिओप्लास्टी

ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर अँजिओप्लास्टी करण्यात...

अमेरिकेने रेवडी वाटली, केजरीवालांना गोड लागली!

क्षमता भुंग्यांची आणि आवाज भोंग्याचा असा पक्ष म्हणजे ‘आम आदमी पक्ष’. त्यांच्यातला सर्वात मोठा...

सरकार स्थापन करताचं धारावी प्रकल्प रद्द करणार

धारावीच्या माध्यमातून मुंबई लुटण्याचे काम सुरू आहे. चंद्रपुरची शाळा अदानी यांना दिली. कुर्ला मदर...

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
182,000सदस्य यादीसदस्य व्हा

एस. जयशंकर पोहोचले पाकिस्तानात!

भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर पाकिस्तानात पोहोचले आहेत. शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशनच्या (SCO) बैठकीत सहभागी होण्यासाठी परराष्ट्र मंत्री जयशंकर पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादला गेले आहेत. यावेळी पाकिस्तान एससीओ परिषदेचे अध्यक्षपद भूषवत...

विधानसभा निवडणूक म्हणजे मौका…’हिंदूविरोध्यांना गाडण्याचा अन वोट जिहादला झटका देण्याचा’

राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीची तारीख झाली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेत आज (१५ ऑक्टोबर) महाराष्ट्र आणि झारखंड...

८.३० ला मतमोजणी सुरू होते पण ८.१० ला लीड कसे दाखवता?

केंद्रीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्र आणि झारखंड विधानसभा निवडणुकीची घोषणा केली आहे. यानुसार २० नोव्हेंबर रोजी मतदान होणार असून २३...

मराठा-ओबीसी समाजाबाबत काँग्रेसची रणनीती, ‘विष कालवा, फुट पाडा अन मते मिळवा’

मराठा आरक्षणावरून अजूनही वाद सुरु आहे. मराठा समाजाला सरसकट ओबीसी प्रवर्गात सामील करून घेण्याची मागणी मराठा आंदोलक मनोज जरांगे...

इतर नवीनतम कथा

मदरशांत खरोखरच कुणी डोकावून पाहतंय का? |

राष्ट्रीय बाल संरक्षण आयोगाने मदरस्यातील शिक्षणांसंदर्भात काही शिफारशी सांगितल्या आहेत. बाल संरक्षण आयोगाच्या अहवालात बऱ्याच ठिकाणी बालकांच्या शिक्षणाच्या अधिकाराबाबत चिंता व्यक्त केलेली दिसते. मदरश्यांतील...

शेरास सव्वाशेर कोण?वाघमारे की अंधारे !

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर होतील आणि सर्व पक्ष जोरदार प्रचाराला लागतील. नुकत्याच झालेल्या विजयादशमी उत्सवानिमित्ताने मेळाव्यांचे आयोजन झाले आणि त्यातही शब्दांची आतषबाजी पाहायला...

यूपी, आसाममध्ये मदरशांना कुलूप महाराष्ट्रात टॉनिक! |

विधानसभा निवडणुकीचे घोडामैदान जवळ आहे. त्यामुळे महायुती सरकारने लोकोपयोगी निर्णयांचा धडाका लावला आहे. मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाचे निर्णय घेतले जात आहेत. त्यात मुंबईतील पाच टोल...

पवार साहेब, ज्या वयातल्या गोष्टी त्याच वयात करायच्या असतात…

वय वर्षे ८४ असलेले ज्येष्ठ नेते शरद पवार यांना महाराष्ट्राचा चेहरामोहरा बदलण्याची नैतिक जबाबदारी आठवली आहे. आठ दशके उलटल्यानंतर एखाद्याला आय़ुष्याचे लक्ष्य सापडावे, हे...

एस. जयशंकर पोहोचले पाकिस्तानात!

भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर पाकिस्तानात पोहोचले आहेत. शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशनच्या (SCO) बैठकीत सहभागी होण्यासाठी परराष्ट्र मंत्री जयशंकर पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादला गेले आहेत. यावेळी...

विधानसभा निवडणूक म्हणजे मौका…’हिंदूविरोध्यांना गाडण्याचा अन वोट जिहादला झटका देण्याचा’

राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीची तारीख झाली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेत आज (१५ ऑक्टोबर) महाराष्ट्र आणि झारखंड विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या....

८.३० ला मतमोजणी सुरू होते पण ८.१० ला लीड कसे दाखवता?

केंद्रीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्र आणि झारखंड विधानसभा निवडणुकीची घोषणा केली आहे. यानुसार २० नोव्हेंबर रोजी मतदान होणार असून २३ नोव्हेंबर रोजी निकाल लागणार आहेत....

मराठा-ओबीसी समाजाबाबत काँग्रेसची रणनीती, ‘विष कालवा, फुट पाडा अन मते मिळवा’

मराठा आरक्षणावरून अजूनही वाद सुरु आहे. मराठा समाजाला सरसकट ओबीसी प्रवर्गात सामील करून घेण्याची मागणी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील करत आहेत. यावरून ओबीसी...

‘पंतप्रधान मोदी आले असते तर बरे झाले असते, आज आम्ही सर्वांकडून भीक मागत आहोत’

पाकिस्तानमध्ये १५-१६ ऑक्टोबर रोजी शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन (SCO) शिखर परिषद होणार आहे. यासाठी भारताकडून परराष्ट्र मंत्री एस जयशंकर पाकिस्तानात पोहोचले आहेत. दरम्यान, पाकिस्तानचे माजी पंतप्रधान...

विधानसभेचे बिगुल वाजले; २० नोव्हेंबरला मतदान तर २३ रोजी लागणार निकाल

केंद्रीय निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद पार पडली असून महाराष्ट्र आणि झारखंडच्या विधानसभा निवडणुकीची घोषणा करण्यात आली आहे. देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी...